शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

खामगाव: सुरू होण्यापूर्वीच थांबली अतिक्रमण निर्मूलन मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 14:39 IST

११ फेब्रुवारी रोजी प्रारंभ होणारी मोहीम अद्याप सुरू न झाल्याने पाणी कुठे मुरले याचीच चर्चा शहरात सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील वाढत्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाचे उदासिन धोरण असल्याची ओरड होत असल्यामुळे गत आठवड्यात पालिकेने अतिक्रमण निमुर्लन मोहिम हाती घेतली. मात्र, ही मोहीम प्रारंभ होण्यापूर्वीच कुठेतरी माशी शिंकली. त्यामुळे ११ फेब्रुवारी रोजी प्रारंभ होणारी मोहीम अद्याप सुरू न झाल्याने पाणी कुठे मुरले याचीच चर्चा शहरात सुरू आहे.खामगाव शहराचा गत काही काळापासून झपाट्याने विस्तार होत आहे. सोबतच शहराची लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकउे बेरोजगार आणि लघू व्यावसायिक मिळेल त्या ठिकाणी आपली दुकाने थाटू लागलेत. त्यामुळे अतिक्रमणात दिवसेंदिवस भर पडत आहे. मात्र, याकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. दरम्यान, खामगाव शहरातील मुख्य रस्त्याच्या बाजूला दुतर्फा असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी पालिकेच्यावतीने फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात नोटीस बजावण्यात आल्या होत्या. एवढेच नव्हे तर तीन दिवसांच्या आत अतिक्रमण काढण्याचा इशारा दिला होता. ११ फेब्रुवारी पर्यंत अतिक्रमकांना अतिक्रमण काढण्यासाठी मुदत देण्यात आली होती. अतिक्रमण काढण्याची मोहिम सुरू झाल्यानंतर ही दुकाने काढण्यात येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शहर पोलिस स्टेशनसमोरील अतिक्रमण जैसे थे!जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शहर पोलिस स्टेशन समोरील खाद्य पदार्थांच्या दुकानांचे अतिक्रमण हटविण्यात आले होते. मात्र, पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवघ्या तीन दिवसांत हे अतिक्रमण जैसे थे झाले आहे.

टॅग्स :khamgaonखामगाव