शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

‘खडकपूर्णा’ पाच वक्र द्वारातून पाण्याचा विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 11:08 IST

पाच वक्र द्वारातून ३,८०८ क्युसेक (१०८ क्युमेक) वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पातून जवळपास आठ दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू असून, ३१ जुलै रोजीही पाच वक्र द्वारातून ३,८०८ क्युसेक (१०८ क्युमेक) वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.गेल्या २४ जुलै रोजी या प्रकल्पाची पाणी पातळी ही ७० टक्क्यांवर पोहोचली होती. त्यातच प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. बुलडाणा, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील नदीकाठच्या ३६ पेक्षा अधिक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान, शनिवारी ४५ हजार क्युसेक या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. सलग ५६ तासांपेक्षा अधिक काळ या वेगाने तो होता. त्यानंतर प्रकल्पात पाण्याची आवक कमी झाल्यामुळे विसर्ग कमी करण्यात आला; मात्र त्यानंतरही मर्यादीत स्वरुपात प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरूच होता.खडकपूर्णा प्रकल्पाच्या मराठवाड्यातील पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून दमदार पाऊस होत असल्याने प्रकल्पाची पाणी पातळी ७० टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याच्या जलसंपदा विभागाच्या निर्णयानुसार प्रकल्पातून हे पाणी सोडण्यात येत आहे.आतापर्यंत जवळपास ६० दलघमीपाणी प्रकल्पातून नदी पात्रात सोडण्यात आलेले आहे. त्याचा फायदा हा दुधना आणि येलदरी या मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांना झाला आहे. सोबतच बुलडाणा जिल्ह्यात तीन ठिकाणी खडकपूर्णा नदीवर असलेले तीन कोल्हापुरी बंधारेही तुडूंब भरले आहेत.

टॅग्स :khadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागरbuldhanaबुलडाणा