शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

समाजात माणुसकीची ज्योत तेवत ठेवा- डॉ. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 16:46 IST

माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म असून समाजात माणुसकी ज्योत तेवत ठेवण्यासाठी प्रयत्नरत रहा, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी येथे केले

ठळक मुद्देखामगाव येथील आईसाहेब मंगल कार्यालयात आयोजित सामाजिक ऐक्य परिषदेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. माणसाला कोणत्याही धर्मात न विभागता, सामाजिक समतेसाठी प्रत्येकाने झटले पाहीजे, असे आवाहन केले. 

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव :    सांप्रदायिक सद्भाव निर्माण करण्यासाठी प्रत्येकाचा सकारात्मक प्रतिसाद महत्वाचा आहे. माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म असून समाजात माणुसकी ज्योत तेवत ठेवण्यासाठी प्रयत्नरत रहा, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी येथे केले.

खामगाव येथील आईसाहेब मंगल कार्यालयात आयोजित सामाजिक ऐक्य परिषदेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या परिषदेला प्रमुख अतिथी म्हणून हिवरा आश्रमचे गजानन शास्त्री, भिवंडी येथील पोलिस पब्लीक मोहल्ला कमेटीचे सदस्य सलाऊद्दीन, किर्तनकार सुशील वणवे, फादर शांतवन फुटेकर, भन्तेजी बुध्दरत्न, ग्यानीजी महेंद्रसिंह, अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे, पोलिस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी सल्लाउद्दीन यांनी प्रेम हाच जगातील सर्वात मोठा धर्म असल्याचे सांगितले. तर गजानन शास्त्री महाराजांनी जगातील कोणताही धर्म वाईट नाही. मात्र, समाजातील काही आडमुठ्या लोकांमुळे सामाजिक तेढ निर्माण होत असून, माणसाला कोणत्याही धर्मात न विभागता, सामाजिक समतेसाठी प्रत्येकाने झटले पाहीजे, असे आवाहन केले. 

 याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या उद्बोधनातून सामाजिक एकतेचा संदेश दिला. यावेळी शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष ताले, ग्रामीण पोलिस स्टेशनचे रफीक शेख, पि.राजा पोलिस स्टेशनचे निरिक्षक निखिल फटींग, जलंब पोलिस स्टेशनचे निरिक्षक संदीप गाढे यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचाºयांची उपस्थिती होती. या सभेला शांतता समिती सदस्यांची उपस्थिती मोठ्यासंख्येने होती. प्रास्ताविक अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे यांनी केले. संचालन शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरिक्षण रविंद्र देशमुख यांनी केले.

टॅग्स :khamgaonखामगाव