शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

जळगाव जामोद : वीज कार्यालयावर धडकला संतप्त शेतक-यांचा मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:55 IST

जळगाव जामोद : आधीच न झालेली कर्जमाफी, बोंडअळी व दुष्काळी परिस्थितीमुळे हैराण असलेल्या शेतकºयांच्या कृषी पंपांचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने कुठलीही सूचना न देता तोडला. हा सर्व प्रकार वसुलीपोटी केला. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले आणि ५ मार्च रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेशचंद्र घोलप यांच्या नेतृत्वात जळगाव वीज कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देवसुलीपोटी कृषी पंपांचा वीज पुरवठा तोडला

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : आधीच न झालेली कर्जमाफी, बोंडअळी व दुष्काळी परिस्थितीमुळे हैराण असलेल्या शेतक-यांच्या कृषी पंपांचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने कुठलीही सूचना न देता तोडला. हा सर्व प्रकार वसुलीपोटी केला. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले आणि ५ मार्च रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेशचंद्र घोलप यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद वीज कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.यावेळी शेकडो शेतकरी या मोर्चात सामील झाले होते. घोलप यांनी कार्यकारी अभियंता पवार आणि उपकार्यकारी अभियंता कठाळे यांना जाब विचारला व चांगलेच धारेवर धरले. उमापूर शिवारातील जवळपास २५० कृषी पंपांचा वीज पुरवठा बंद झाल्याने रब्बी पिकांना पाण्याचा गंभीर प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला होता. त्यामुळे सदर शेतकºयांनी हा प्रकार घोलप यांना सांगितला. त्यामुळे २५० शेतकºयांचा ताफा धडकताच वीज वितरणचे अधिकारी यांना चर्चेनंतर कर्मचाºयांना वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. त्यामुळे प्रकार निवळला. यावेळी राजू पाटील, युनूस खान, नगरसेवक रमेश ताडे यांच्यासह शेतकरी समाधान नानकदे, प्रल्हाद केदार, संतोष डोबे, रामदास कोथळकार, पांडुरंग ढगे, राजू रौंदळे, चंद्रभान राऊत, गजानन भुते, गोपाल कोथळकार, गजानन ढगे, तुळशिराम नानकदे, कैलास ढगे, सुनील काळपांडे, समाधान डोबे आदींची उपस्थिती होती. वरिष्ठांकडून आदेश नसताना वीज पुरवठा तोडून शेतकºयांना अडचणीत आणले होते; परंतु अधिकाºयांनी चूक कबूल करून दिलगिरी व्यक्त केली व वीज पुरवठा सुरळीत केला. त्यामुळे शेतकरी वर्ग शांत झाला, असे काँग्रेसचे नेते घोलप यांनी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदmahavitaranमहावितरण