शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जळगाव जामोद : वीज कार्यालयावर धडकला संतप्त शेतक-यांचा मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:55 IST

जळगाव जामोद : आधीच न झालेली कर्जमाफी, बोंडअळी व दुष्काळी परिस्थितीमुळे हैराण असलेल्या शेतकºयांच्या कृषी पंपांचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने कुठलीही सूचना न देता तोडला. हा सर्व प्रकार वसुलीपोटी केला. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले आणि ५ मार्च रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेशचंद्र घोलप यांच्या नेतृत्वात जळगाव वीज कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देवसुलीपोटी कृषी पंपांचा वीज पुरवठा तोडला

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : आधीच न झालेली कर्जमाफी, बोंडअळी व दुष्काळी परिस्थितीमुळे हैराण असलेल्या शेतक-यांच्या कृषी पंपांचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने कुठलीही सूचना न देता तोडला. हा सर्व प्रकार वसुलीपोटी केला. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले आणि ५ मार्च रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेशचंद्र घोलप यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद वीज कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.यावेळी शेकडो शेतकरी या मोर्चात सामील झाले होते. घोलप यांनी कार्यकारी अभियंता पवार आणि उपकार्यकारी अभियंता कठाळे यांना जाब विचारला व चांगलेच धारेवर धरले. उमापूर शिवारातील जवळपास २५० कृषी पंपांचा वीज पुरवठा बंद झाल्याने रब्बी पिकांना पाण्याचा गंभीर प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला होता. त्यामुळे सदर शेतकºयांनी हा प्रकार घोलप यांना सांगितला. त्यामुळे २५० शेतकºयांचा ताफा धडकताच वीज वितरणचे अधिकारी यांना चर्चेनंतर कर्मचाºयांना वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. त्यामुळे प्रकार निवळला. यावेळी राजू पाटील, युनूस खान, नगरसेवक रमेश ताडे यांच्यासह शेतकरी समाधान नानकदे, प्रल्हाद केदार, संतोष डोबे, रामदास कोथळकार, पांडुरंग ढगे, राजू रौंदळे, चंद्रभान राऊत, गजानन भुते, गोपाल कोथळकार, गजानन ढगे, तुळशिराम नानकदे, कैलास ढगे, सुनील काळपांडे, समाधान डोबे आदींची उपस्थिती होती. वरिष्ठांकडून आदेश नसताना वीज पुरवठा तोडून शेतकºयांना अडचणीत आणले होते; परंतु अधिकाºयांनी चूक कबूल करून दिलगिरी व्यक्त केली व वीज पुरवठा सुरळीत केला. त्यामुळे शेतकरी वर्ग शांत झाला, असे काँग्रेसचे नेते घोलप यांनी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदmahavitaranमहावितरण