शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

राष्ट्रीय एकात्मतेप्रती जागृत असणे युवा पिढीची जबाबदारी - सलाउद्दिन शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 18:07 IST

राष्ट्रीय कौमी एकताचे दूत सल्लाउद्दीन शेख यांच्याशी साधलेला संवाद...

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : आजच्या काळातील काही अप्रिय घटनांमुळे सर्व धर्म समभावाची जपणूक करणारे भारतातील बुध्दीजीवी चिंतेत आहे. मात्र, आपसी मतभेद मिटवून समाजात एकात्मतेची ज्योत पेटविण्याची जबाबदारी आजच्या युवा पिढीच्या खांद्यावर आहे. जाती, पंथ आणि मतभेद मिटविण्यासाठी भावी युवापिठी सक्षम आहे, असा आपला ठाम विश्वास आहे. राष्ट्रीय कौमी एकताचे दूत सल्लाउद्दीन शेख यांच्याशी साधलेला संवाद...प्रश्न - राष्ट्रीय एकात्मतेच्या कायार्ला सुरूवात कशी झाली?उत्तर - आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील काही निवेदकांची हुबेहुब नकल करून कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न करायचो. मात्र, काही वडीलधाऱ्यांनी सल्ला दिला की निवेदन करताना दुसºयाची नकल करण्याऐवजी स्वत:ची शैली निर्माण करा. सुरूवातीला वाईट वाटले पण.. वडील धाऱ्यांचा हाच गुरूमंत्र मला कालातंराने सामाजिक एकतेकडे घेऊन गेला.

प्रश्न - राष्ट्रीय एकात्मतेचे महत्व पटविण्यासाठी कोठे-कोठे गेलात?उत्तर - विविध सामाजिक कार्यक्रमांचे निवेदन, सुत्रसंचालन करताना अनेक ठिकाणी जाण्याचे योग आले. मात्र, राष्ट्रीय एकात्मतेचा ‘दूत’ म्हणून दिल्ली, भोपाळ, आग्रा, तेलंगाणा, गुजरात, मध्यप्रदेश, मुंबई आणि बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत २००० कार्यक्रमातून सामाजिक एकता, अंहिसा आणि सर्व धर्म समभावाबाबत प्रबोधन केले.

प्रश्न - आपल्या लेखी आपण कोणाला मोठं मानता?उत्तर - जगात अनेक मोठ-मोठी लोकं होऊन गेलीत. मोठं-मोठे राजे होऊन गेलेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक पराक्रम त्यांनी गाजविले. मात्र, समाजात सामाजिक समतेचा मुलमंत्र देणारे महापुरूष हेच मोठे होत. त्याचप्रमाणे प्रेमाची शिकवण देणारा प्रत्येक माणूस आपणाला प्रिय आहे. ह्यकोई सलाम करे..कोई नमस्कार करे लेकीन बडा वही है. जो इन्सान से प्यार करे!प्रश्न - राष्ट्रीय एकात्मतेसाठी आपले योगदान काय?उत्तर - विविध जाती-धर्मांच्या महापुरूषांनी एकात्मतेची शिकवण दिली आहे. मनुष्याचे रक्त एकसारखे असल्याने निमार्ता मनुष्यामध्ये कोणताही भेद करीत नाही. माज्या लेखी देखील जाती आणि वर्णभेदाला कोणतेही स्थान नाही. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेसाठी गत ४० वर्षांपासून आपला पुढाकार राहीला आहे. या कालावधीत देशात दोन हजाराच्यावर सर्वधर्म समभावाच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रबोधन केले. त्यामुळे राष्ट्रीय कौमी एकतेचा ह्यदूतह्ण आपली शासनाने नियुक्ती केली आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत