शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादनात वाढ; भाव मात्र घटले!

By admin | Updated: March 24, 2017 01:32 IST

शेतमालाचे दर खालावल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत.

नागेश मोहिते धाड (बुलडाणा), दि.२३- खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे यावर्षी बर्‍यापैकी उत्पादन शेतकर्‍यांना मिळाले आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत शेतमालास भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. सध्या रब्बीचा हंगाम आटोपला असून गहू, हरबरा, मका हय़ा पिकांची सोंगणी व मळणी सुरु आहे. तर या भागातील प्रमुख असणारे पिक सोयाबीनचे भाव वाढतील वाढतील या आशेवर बहुतेक शेतकर्‍यांनी खरीपाचे सोयाबीन विक्री केली नाही, पाऊसमान चांगले राहिल्याने शेतकर्‍यांचे डोक्यावरचे कर्ज, कमी होऊन हाताशी चारपैसे राहतील अशी अपेक्षा असतांना मात्र आजरोजी सोयाबीनचे दर प्रती क्विंटल २७00 रुपये आहे. तर मागील वर्षी हाच दर ३८00 रुपये पर्यंत होता. परिणामी सध्याच ११00 रुपये प्रती क्विंटल नुकसान भावाच्या फरकाचे शेतकर्‍यांना होत आहे. तर खरीपाची मका व रब्बीची मका अशी एकत्रीत रित्या सध्या मळणी हंगाम सुरु आहे. हय़ाच मकाचा दर मागील वर्षी १७00 रुपये होता. तर सध्या १३00 रुपये मकाला दर आहे. परिणामी मकाला ४00 ते ५00 रुपये भावातच नुकसान शेतकर्‍यांना होत आहे. यावर्षी हरबरा पिकास मागील वर्षीपेक्षा चांगले दर आहेत. सध्या ५५00 रुपये प्रती क्विंटलचा दर असल्याने हरबरा पीक लाभकारक ठरले आहे. तर दुर्दैवाने यावर्षी धाड शिवारात हरबरा पिकाची पेरणी अत्यल्प राहिल्याने शेतकर्‍यांना त्याचा लाभ होणार नाही. एकंदरीत उत्पादन बर्‍यापैकी हाती आले तरी मिळणारा दरच शेतकर्‍यांना घातक ठरत आहे. त्यातही शेतकरी आपला माल कृषी उत्पन्न बाजारात विक्रीस घेऊन जात आहे. परंतु व्यापारी वर्ग ह्यएकरकमी पैसाह्ण देण्यात येत नसल्याने शासनाच्या नवीन धोरणामुळे शेतकर्‍यांना चेकच्या स्वरुपात पैसे मिळत आहे. तसेच बॅकेतूनही मोठी रक्कम शेतकर्‍यांना मिळत नसल्याने येथे शेतकर्‍यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. एकूणच शेतकरी हय़ा विचित्र परिस्थितीत अडकलेला असून शेतकरी आर्थिक संकाटता सापडला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफीची गरज आहे. शेतमालाला भाव नाही, कर्जाचा डोंगर उभारला आहे. अशा स्थितीत शासनाने शेतकर्‍यास मदत करणे गरजेचे झाले आहे.खरीप आणि रब्बी हंगाम चांगला राहीला डोक्यावरचे कर्ज फिटून हाती पैसा मिळेल अशी आशा होती. परंतु शेतमालाचे भाव मातीमोल झाल्याने हाती काहीच येत नाही.- अरुण जाधवशेतकरी, धाडपावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने उत्पादन बर्‍यापैकी झाले आहे. मात्र आता शेतमालाचे दर पडल्याने कर्जाची परतफेड कशी करावी? असा प्रश्न निर्माण झाला असून, कर्जमाफी शिवाय पर्याय नाही.- दिलीप वाघशेतकरी, धाड