शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
4
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
5
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
6
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
7
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
8
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
9
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
10
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
11
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
12
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
13
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
14
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
15
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
16
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
17
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
18
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
19
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
20
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम

विदर्भात भूजल पातळीत वाढ

By admin | Updated: May 20, 2014 00:40 IST

गत वर्षी बरसलेला पाऊस त्याचबरोबर अवकाळी पावसानेही विदर्भातील भूजल पातळीत वाढ केली.

नीलेश शहाकार/बुलडाणा

हिवाळा संपता-संपता विदर्भाला गारपीट व अवकाळी पावसाने झोडपले आणि सर्वत्र गारांचा खच पडला, पिके पाण्यात गेली; मात्र या गारपीट व अवकाळी पावसाने भूजल पातळीत वाढ झाली आहे. विदर्भातील सर्वच भागातील भूजल पातळीत सरासरी एक ते दीड मीटरची वाढ झाली आहे. उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडत असल्याने पाणीटंचाई जाणवते. दुष्काळामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो; पण गत वर्षी बरसलेला पाऊस वैदर्भीयांसाठी महत्त्वाचा ठरला आहे. त्याचबरोबर अवकाळी पावसानेही भूजल पातळीत वाढ केली. भूजल पातळीचे निरीक्षण करण्यासाठी सप्टेंबर २0१३ आणि २0१४ च्या जानेवारी, मार्च व एप्रिल महिन्यामध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे भूजल पातळीच्या नोंदी घेण्यात आल्या. गत पाच वर्षाच्या भूजल पातळीशी तुलनाही करण्यात आली. त्यानुसार यावेळी सरासरी एक ते दीड मीटरने भूजल पातळी वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यंदा काही भागातील अपवाद वगळता विदर्भात पाणीटंचाईचे संकट जाणवले नाही.