शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

ग्राहकांच्या तक्रारीत वाढ, निपटाऱ्याचे प्रमाण मात्र कमीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 15:08 IST

बुलडाणा कार्यालयात १ जानेवारी ते १ डिसेंबर २०१९ या काळात सुमारे २३१ तक्रार दाखल केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: ग्राहकांच्या फसवणूकीचे प्रमाण दिवसेदिवस वाढत चालले आहे. गत वर्षभरात बुलडाणा जिल्हयात २३१ ग्राहकांनी तक्रारी दिल्याची नोंद जिल्हा ग्राहक मंचाकडे आहे. तक्रारीचे प्रमाण अधिक असले तरी निपटाºयाचे प्रमाण मात्र कमीच असल्याचे दिसून येते.जिल्ह्यातील तक्रारदार ग्राहकांनी जिल्हा तक्रार निवारण मंच, बुलडाणा कार्यालयात १ जानेवारी ते १ डिसेंबर २०१९ या काळात सुमारे २३१ तक्रार दाखल केल्या आहेत. या तक्रारींपैकी बहुतांश तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. झटपट श्रीमंती मिळविण्यासाठी लहान तुकानदारांपासून ते मोठ्या व्यावसायिकांकडून सामान्य ग्राहकांची फसवणुक आणि लुबाडणुकीचे प्रकार वाढत चालले आहेत. बुलडाणा जिल्हात वर्षभरात २३१ ग्राहकांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे विविध प्रकारे व्यावसायिकांकडून आणि कंपन्यांकडून लुबाडणुक झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. ग्राहकांची फसवणूक होत असल्याने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ अतिस्वात आला आहे. त्यासाठी तक्रार निवारण मंचात मोफत न्याय देण्याची व्यवस्था सरकारने केली आहे. जिल्ह्यातील तक्रारदार ग्राहकांनी जिल्हा तक्रार निवारण मंच, बुलडाणा कार्यालयात १ जानेवारी ते १ डिसेंबर २०१९ या काळात सुमारे २३१ तक्रार दाखल केल्या आहेत. या तक्रारींपैकी बहुतांश तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. यामध्ये एमआरपी पेक्षा जास्त किंमतीत वस्तूंची विक्री करणे, वजनात दोष आढळले, बँकेकडून ग्राहक फसवणूकीची तक्रार, आयएसआय मार्क वस्तू भासवून निकृष्ट वस्तूंची विक्री होणे अशा अनेक तक्रारी ग्राहक मंचाकडे दाखल झाल्या आहेत. याचबरोबर ग्राहकांना मिळणाºया सुविधांपासून ग्राहकांना काही हरकती असल्यास ते ग्राहक मंचाकडे तक्रारी करू शकतात. न्यायमंचाकडे येणाºया तक्रारींचे प्रमाणही अलीकडेवाढले आहे. सदर तक्रारींचा निपटारा जिल्हा ग्राहक न्यायालयात केला जातो. देशभरात २४ डिसेंबर हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. आज बुधवारी यानिमित्त येथील बुलडाणा जिल्हा ग्राहक मंच कार्यालयातर्फे विविध कार्यक्रम राबविल्या जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.मनुष्यबळाचा अभावग्राहक तक्रार निवारण मंचात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जात नसल्याने ग्राहकांना न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ अस्तित्वात आला. या कायद्याचे उल्लंघन करणान्यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. यामध्ये खाजगी.सरकारी आणि सहकारी संस्थांचाही समावेश केला आहे. एखाद्या वस्तू किंवा सेवेबाबत ग्राहक समाधानी नसेल, तर तो त्याची तक्रार ग्राहक मंचाकडे नोंदवू शकतो.

ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर जिल्ह्यातील सर्व ग्राहकांनी त्यांना मिळणाºया असुविधेची अथवा फसवणुकीची तक्रार जिल्हा ग्राहक मंचाकडे करावी. त्यांच्या तक्रारींची दखल घेवून संबंधितांवर योग्य ती कारवाई ग्राहक न्यायालयाच्या माध्यमातून केली जाईल.- आर.ए.पाटील, लेखाधिकारी, जिल्हा ग्राहक मंच

टॅग्स :khamgaonखामगावconsumerग्राहकbuldhanaबुलडाणा