शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

उडीद, मूग, सोयाबीन खरेदी केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:34 IST

बुलडाणा  : बळीराजा बदलत्या हवामान चक्रामुळे संकटात  आहे. कधी जास्त पाऊस, तर कधी पाऊसच नाही, अशी परिस् िथती निर्माण झाली आहे. ऐन पीक बहरण्याच्या काळात पाऊस ये त नाही आणि पक्वतेच्या काळात जास्त पडतो. या परिस्थितीमुळे  बळीराजा हवालदिल आहे. अशा संकटसमयी शेतकर्‍यांना  संकटातून मुक्त करण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी उभे आहे,  असे प्रतिपादन राज्याचे कृषी, फलोत्पादन व पणन राज्यमंत्री  सदाभाऊ खोत यांनी बुधवारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा  : बळीराजा बदलत्या हवामान चक्रामुळे संकटात  आहे. कधी जास्त पाऊस, तर कधी पाऊसच नाही, अशी परिस् िथती निर्माण झाली आहे. ऐन पीक बहरण्याच्या काळात पाऊस ये त नाही आणि पक्वतेच्या काळात जास्त पडतो. या परिस्थितीमुळे  बळीराजा हवालदिल आहे. अशा संकटसमयी शेतकर्‍यांना  संकटातून मुक्त करण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी उभे आहे,  असे प्रतिपादन राज्याचे कृषी, फलोत्पादन व पणन राज्यमंत्री  सदाभाऊ खोत यांनी बुधवारी केले.   बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडीद, मूग व  सोयाबीन शेतमाल शासकीय हमीभावाने खरेदी केंद्र, शेतकरी  भवन उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती  जालींधर बुधवत, माजी आमदार धृपदराव सावळे, जिल्हा उ पनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  प्रमोद लहाळे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.  अशोक खरात, उपसभापती गौतम बेगामी, नगरसेवक  जायभाये,   सोनोने, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.