शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

उडीद, मूग, सोयाबीन खरेदी केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:34 IST

बुलडाणा  : बळीराजा बदलत्या हवामान चक्रामुळे संकटात  आहे. कधी जास्त पाऊस, तर कधी पाऊसच नाही, अशी परिस् िथती निर्माण झाली आहे. ऐन पीक बहरण्याच्या काळात पाऊस ये त नाही आणि पक्वतेच्या काळात जास्त पडतो. या परिस्थितीमुळे  बळीराजा हवालदिल आहे. अशा संकटसमयी शेतकर्‍यांना  संकटातून मुक्त करण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी उभे आहे,  असे प्रतिपादन राज्याचे कृषी, फलोत्पादन व पणन राज्यमंत्री  सदाभाऊ खोत यांनी बुधवारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा  : बळीराजा बदलत्या हवामान चक्रामुळे संकटात  आहे. कधी जास्त पाऊस, तर कधी पाऊसच नाही, अशी परिस् िथती निर्माण झाली आहे. ऐन पीक बहरण्याच्या काळात पाऊस ये त नाही आणि पक्वतेच्या काळात जास्त पडतो. या परिस्थितीमुळे  बळीराजा हवालदिल आहे. अशा संकटसमयी शेतकर्‍यांना  संकटातून मुक्त करण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी उभे आहे,  असे प्रतिपादन राज्याचे कृषी, फलोत्पादन व पणन राज्यमंत्री  सदाभाऊ खोत यांनी बुधवारी केले.   बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडीद, मूग व  सोयाबीन शेतमाल शासकीय हमीभावाने खरेदी केंद्र, शेतकरी  भवन उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती  जालींधर बुधवत, माजी आमदार धृपदराव सावळे, जिल्हा उ पनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  प्रमोद लहाळे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.  अशोक खरात, उपसभापती गौतम बेगामी, नगरसेवक  जायभाये,   सोनोने, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.