शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची अंमलबजावणी आता जिल्हास्तरावरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:04 IST

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ...

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सु. रा. झळके, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व्ही. बी. बचाटे, आयटीआयचे प्राचार्य पी. के. खुळे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा एस. ए.चोपडे, नगर परिषदेचे महेंद्र सोभागे, गजानन गोरीवाले, आत्माचे बिपीनकुमार राठोड, सहायक आयुक्त स. इ. नायकवाडी, व्यवस्थापक सुनील पाटील, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, सहायक आयुक्त कौशल्य विकास कार्यालयाचे पी. एम. खोडे आदी उपस्थित होते. सभेत जिल्ह्यामधील गरजू, दिव्यांग, अनाथ, शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांना, विधवा, परितक्त्या स्त्रियांना या योजनेमध्ये प्रामुख्याने प्राधान्य देण्याचे निर्देश तसेच जिल्ह्यातील गरजू व पात्र उमेदवारांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले. या सभेचे आयोजन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याद्वारे करण्यात आले होते. यावेळी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सु. रा. झळके यांनी आभार मानले. योजनेबाबत अधिक माहिती करीता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर संपर्क करावा, असे आवाहन कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे करण्यात आले आहे.