शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विवेकानंद जन्मोत्सवातून समाजाची वैचारिक जडणघडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:05 IST

हिवरा आश्रम : विवेकानंद जयंती महोत्सव हा समाजाची वैचारिक व आध्यात्मिक भूक लक्षात घेऊन सुरू केलेला प्रबोधनाचा जागर आहे. ...

हिवरा आश्रम : विवेकानंद जयंती महोत्सव हा समाजाची वैचारिक व आध्यात्मिक भूक लक्षात घेऊन सुरू केलेला प्रबोधनाचा जागर आहे. विवेकानंद आश्रमात तीन दिवस लावणाऱ्या या उत्सवातून महाराष्ट्रातील नामवंत व्याख्यानकार, कीर्तनकर, प्रबोधनकार यांचे वैचारिक मार्गदर्शन समाजासाठी अत्यंत मोलाचे आहे. विवेकानंद जन्मोत्सवातून समाजाची वैचारिक जडणघडण होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत उत्तम कांबळे यांनी केले. विवेकानंद आश्रमात सुरू असलेल्या जयंती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या व्यासपीठावरील ज्ञानयज्ञात आपल्या व्याख्यानातून ते श्रोत्यांसमोर बुधवारी ते बोलत होते.

पुढे बोलताना साहित्यिक कांबळे म्हणाले की, आई हा प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा, वात्सल्याचा व ममतेचा विषय असतो. आईचा महिमा अगाध, अवर्णनीय, अलौकिक व शब्दातीत आहे. जगात प्रत्येक व्यक्तीला आपली आई प्रिय असते. जगात आईची उदंड रूपे दिसून येतात. व्यवस्था कधी शस्त्राला घाबरत नाही. व्यवस्था शब्दांना घाबरत असते. शब्दांना बळ देण्याची ताकद आईच्या मायेत असते. संकटात, कठीण परिस्थितीत खंबीरपणे उभे राहण्याची शक्ती म्हणजे आई असते. आपण साने गुरुजी यांची आई वाचा. साने गुरुजींच्या आईने महाराष्ट्रातील चार पिढ्या घडविल्या. यावरून आई व आई शब्दात किती ताकद आहे याची तुम्हाला कल्पना येईल. शाळेत पहिला निबंध कोणता लिहिला असेल असेल तर तो आई आहे. आईवर लिहिणे खूप सोपे. आईवर लिहिणे खूप आनंददायी. उत्तम कांबळे यांनी आई समजून घेताना या व्याख्यानातून आई व आईच्या संघर्षाला शब्दाव्दारे प्रगट केले.