शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी मानवी साखळी

By admin | Updated: January 12, 2016 02:04 IST

'बेटी बचाओ' अभियानास खामगावात झाला शुभारंभ.

खामगाव : वाढत्या स्त्री भूणहत्या रोखण्यासोबतच या विषयावर जनमानसात जागृती व्हावी, या दृष्टिकोणातून केंद्रसरकारच्या महत्त्वाकांक्षी ह्यबेटी बचाओ- बेटी पढाओह्ण या उपक्रमास खामगाव शहरात जिजाऊ जन्मोत्सवाच्या पृष्ठभूमीवर प्रारंभ झाला. दरम्यान, यानिमित्त शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी मानवी साखळी बनवत 'बेटी बचाओ'चा नारा बुलंद केला.शहरातील शिवाजी पुतळा ते फरशीपर्यंत विद्यार्थ्यांनी ही मानवी साखळी बनविली होती. त्यामुळे खामगावकरांचे ही मानवी साखळी एक आकर्षण बनली होती. सकाळी दहा वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला वंदन करून या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. आमदार अँड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते यावेळी हिरवी झेंडी दाखवून ही मानवी साखळी बनविण्यात आली. या शुभारंभ कार्यक्रमास जिल्हा संयोजिका अनिता देशमुख, शहर संयोजिका आरती गोडबोले, जान्हवी कुळकर्णी, शिवाणी कुळकर्णी, नेहा मेहरा, रेखा मुळीक, रेखा जाधव, बहुरुपे काकू, किशोर भोसले, राजेंद्र धनोकार, पंकज गणे, सय्यद अकबर, विजय महाले प्रामुख्याने उपस्थित होते.या अभियानात शहरातील जिल्हा परिषद मुला-मुलींची शाळा, ए. के. नॅशनल हायस्कूल, अंजूमन हायस्कूल, जी. एस. कॉलेज, शिंगणे विद्यालय, कॉलेज ऑफ मॅनेजमेंटसह अन्य शहरातील शाळा यामध्ये सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, या अभियानात सहभागी न झालेल्या शहरातील काही शाळांवर प्रसंगी कारवाई केली जाण्याचे संकेतही मिळत आहेत.