शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

महागाईत पेरणी कशी करावी, शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST

गतवर्षी सोयाबीनच्या शेंगा उभ्या झाडावर कोम फुटले होते. खरीप हंगामात थोडेफार आलेले पीक कोरोना महामारी व शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे ...

गतवर्षी सोयाबीनच्या शेंगा उभ्या झाडावर कोम फुटले होते. खरीप हंगामात थोडेफार आलेले पीक कोरोना महामारी व शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे मालाचे मार्केट बंद झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना होता नव्हता माल बेभाव विकावा लागला. सोयाबीनचे भाव बियाण्याच्या एका बॅग मागे एक ते दीड हजार रुपयांनी वाढले आहेत. शेतकऱ्यांनी मागील हंगामामध्ये पीक विमा काढला. पिकाचे मोठे नुकसान झाले; परंतु शेतकऱ्यांच्या पदरात एक रुपयासुद्धा मिळाला नाही. विमा कंपन्यांचा मात्र यामध्ये चांगलाच फायदा झाला. शेतकऱ्यांना घेतलेले पीक कर्जसुद्धा परत करता आले नाही. आता बँकासुद्धा शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत. पेरणी करण्याकरिता पैसा कुठून उपलब्ध होईल, पेरणी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी आहेत.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या

शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित मिळावी, शासनाने महामंडळाचे सोयाबीन बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहेत.

पीक विम्याचीही प्रतीक्षा

सिंदखेड राजा तालुक्यामध्ये १०१८ पासून शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, त्यामुळे पीक विमा भरावा की नाही, अशी उदासीनता शेतकऱ्यांच्या मनामध्ये विमा कंपन्यांबद्दल झाली आहे. सध्या महागाई आकाशाला पोहोचली असून, बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाही. पीक विम्याची रक्कम न दिल्यामुळे व दोन वर्षांपासून सतत कोरडा आणि ओला दुष्काळ यामुळे शेतकरी अडचणीत आहेत.