शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कापसाची मदत अडकली विम्याच्या फे-यात!

By admin | Updated: March 11, 2016 02:57 IST

पीक विम्यात नोंद करणार्‍या शेतकर्‍यांनाच मिळणार दुष्काळी मदतीचा लाभ.

बुलडाणा : जिल्हय़ातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांपैकी ज्या शेतकर्‍यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे व त्याचा हप्ता चुकता केला आहे, अशाच कापूस उत्पादक शेतकर्‍यांना शासनाच्या वतीने मदत दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात शासनाने २ मार्च रोजी शासन निर्णय काढला असून, त्यामुळे जिल्हय़ातील लाखो कापूस उत्पादक शेतकर्‍यांवर संकट कोसळले आहे. ज्या शेतकर्‍यांनी पीकविम्यासाठी नोंदणी केली नाही, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नसल्याचे या निर्णयामुळे स्पष्ट होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हय़ातील शेतकर्‍यांवर अस्मानी व सुलतानी संकटांची मालिका सुरू आहे. खरीप हंगामादरम्यान कापूस उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याने शेतकर्‍यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा होती, यावेळी मात्र केवळ कापूस उत्पादक शेतकरी वगळून शासनाच्या वतीने मदत जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हय़ातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांत तीव्र नाराजी पसरली होती. ही नाराजी दूर करण्यासाठी शासनाने आता पुन्हा कापूस उत्पादकास सुमारे ३00 कोटी रुपयांची मदत जाहीर केली, मात्र यामध्ये ही मदत मिळविण्यासाठी केवळ पीक विम्यासाठी नोंदणी केलेल्याच शेतकर्‍यांना पात्र ठरविल्याने दुष्काळात शेतकर्‍यांवर पुन्हा संकट कोसळले आहे.