शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

कापसाची मदत अडकली विम्याच्या फे-यात!

By admin | Updated: March 11, 2016 02:57 IST

पीक विम्यात नोंद करणार्‍या शेतकर्‍यांनाच मिळणार दुष्काळी मदतीचा लाभ.

बुलडाणा : जिल्हय़ातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांपैकी ज्या शेतकर्‍यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे व त्याचा हप्ता चुकता केला आहे, अशाच कापूस उत्पादक शेतकर्‍यांना शासनाच्या वतीने मदत दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात शासनाने २ मार्च रोजी शासन निर्णय काढला असून, त्यामुळे जिल्हय़ातील लाखो कापूस उत्पादक शेतकर्‍यांवर संकट कोसळले आहे. ज्या शेतकर्‍यांनी पीकविम्यासाठी नोंदणी केली नाही, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नसल्याचे या निर्णयामुळे स्पष्ट होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हय़ातील शेतकर्‍यांवर अस्मानी व सुलतानी संकटांची मालिका सुरू आहे. खरीप हंगामादरम्यान कापूस उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याने शेतकर्‍यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा होती, यावेळी मात्र केवळ कापूस उत्पादक शेतकरी वगळून शासनाच्या वतीने मदत जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हय़ातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांत तीव्र नाराजी पसरली होती. ही नाराजी दूर करण्यासाठी शासनाने आता पुन्हा कापूस उत्पादकास सुमारे ३00 कोटी रुपयांची मदत जाहीर केली, मात्र यामध्ये ही मदत मिळविण्यासाठी केवळ पीक विम्यासाठी नोंदणी केलेल्याच शेतकर्‍यांना पात्र ठरविल्याने दुष्काळात शेतकर्‍यांवर पुन्हा संकट कोसळले आहे.