शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

खामगावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल भिजला 

By विवेक चांदुरकर | Updated: April 20, 2023 16:20 IST

आठवडी बाजारातील व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

खामगाव : तालुक्यात २० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे आठवडी बाजारातील व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकर्यांचा शेतमाल भिजला.  

तालुक्यात गुरुवारी ३ वाजताच्या दरम्यान ढगाळ वातावरण निर्माण झाले व वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गत दहा दिवसांपासून तालुक्यात पाऊस होत आहे. त्यामुळे फळबागा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी केळी, संत्रा, पपईच्या बागा लावल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे केळीची झाडे पडली तसेच संत्र्याच्या झाडांचेही नुकसान झाले. हजारो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी फळबागांची लागवड केली. मात्र, पावसामुळे नुकसान सहन करावे लागत आहे. या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस