शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

मुल्यवर्धन कार्यक्रमाचा मुख्याध्यापकांनाच विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 15:22 IST

खामगाव तालुक्यासह जिल्हयातील अनेक शाळांमध्ये या उपक्रमाबाबत मुख्याध्यापक अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जिल्ह्यातील नगर परिषद व जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा बुध्दयांक नाहीतर भावनिक बुध्द्यांक सुद्धा वृद्धींगत व्हावा यासाठी १ सप्टेंबरपासून मुल्यवर्धन कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र अद्याप खामगाव तालुक्यासह जिल्हयातील अनेक शाळांमध्ये या उपक्रमाबाबत मुख्याध्यापक अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. यामुळे शासनाच्या अभिनव उपक्रमाला हरताळ फासल्याचे दिसून येते.राज्यातील ४० हजार प्राथमिक शाळांमध्ये मुल्यवर्धन कार्यक्रम राबविण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. १ सप्टेबर पासून या उपक्रमाची अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत मुख्याध्यापकांपर्यंत पोहचले नाहीत. यामुळे मुख्याध्यापकांना मुल्यवर्धन कार्यक्रमाचा विसर पडला आहे.विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात घटनात्मक मुल्ये रूजावीत, यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.

दृष्टीक्षेपात मुल्यवर्धन कार्यक्रमविद्यार्थ्यांमधील रचनावादी दृष्टीकोण विकसीत करण्यावर भर देण्यात येत असून यामध्ये पालक आणि शिक्षकांचा अधिकाधिक समावेश यात करण्यात आला आहे. शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनने प्राथमिक शिक्षकांना मुल्यवर्धन कार्यक्रमाचे प्रशिक्षण दिले आहे. तरीसुद्धा हा उपक्रम अद्याप जिल्हयात राबविण्यास सुरवात झाली नसल्याचे दिसून येत आहे.

भावनिक बुध्द्यांक वाढवण्यावर भरविद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असतांना विद्यार्थ्यांचा फक्त बुध्द्यांक नाही तर भावनिक बुध्द्यांक वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यातील ३६ जिल्हयात २१५ तालुक्यातील ४० हजार २३१ शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.मुल्यवर्धन कार्यक्रमाची माहिती तालुक्यातील सर्व नगरपरिषद व जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना दिली आहे. ज्या ठिकाणी उपक्रम राबविणे सुरु झाले नसेल अशा मुख्याध्यापकांना उपक्रम राबविण्यासंदर्भात आदेशीत करण्यात येईल.- गजानन गायकवाड,गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, खामगाव.

 

 

टॅग्स :khamgaonखामगावEducation Sectorशिक्षण क्षेत्र