शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

महाठगांची टोळी बुलडाणा शहरात दाखल

By admin | Updated: October 3, 2015 02:34 IST

सोने चमकविण्याचे आमिष दाखवून ४५ हजारांचा माल लंपास.

बुलडाणा : सोने चमकाविण्याच्या नावाखाली गणेश नगर भागात दोन आरोपींनी महिलांना फसविल्याचा खळबळजनक प्रकार २ ऑक्टोबर रोजी उघडकीस आला आहे. याप्रकरणी ४५ हजाराचे दागिने घेऊन फरार झालेल्या दोन आरोपींविरोधात शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. शहरातील गणेश नगर भागात दोन अज्ञात व्यक्ती आल्या. हनुमान मंदिराजवळ राहणार्‍या आशा विजय मते (वय ४६) यांना भेटून या दोघांनी तुमच्याकडचे सोने चमकावून देतो, असे सांगितले. त्यांच्या गोड गप्पांमध्ये आशाबाई फसल्या. त्यांनी आपल्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातले तसेच अंगठी काढून दिली; पण हातचलाखीने आरोपींनी सोने आपल्याकडे लपवून ठेवले आणि फरार झाले. त्यांनी ४५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याचे फिर्याद आशाबाईंचे म्हणणे आहे. दरम्यान, प्रभागातील काही तरुणांनी या भामट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण ते मिळून आले नाही. आरोपींविरुद्ध कलम ४२0, ४0६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.