शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीमधील डिजिटल सेवांचा उपक्रम खोळंबला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 14:11 IST

एक वर्ष उलटले तरी जिल्हयातील अनेक ग्रामपंचायतीत ही सेवा सुरु होवू शकली नसल्याचे दिसून येते.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शासनाच्या ई -ग्रामपंचायत प्रकल्पाद्वारे राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये आॅक्टोबर २०१८ पर्यंत सर्व प्रकारच्या डिजिटल सेवा देण्यात येणार होती. मात्र अद्याप एक वर्ष उलटले तरी जिल्हयातील अनेक ग्रामपंचायतीत ही सेवा सुरु होवू शकली नसल्याचे दिसून येते.बिएसएनएलच्या मदतीने ग्रामपंचायतस्तरावर आॅप्टीकल फायबर टाकण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने प्रयत्न सुरु केले होते. मात्र बिएसएनएलकडून प्रतिसाद मिळू न शकल्याने अनेक ग्रामपंचायतीत केबल पोहचू शकली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहिले आहे. त्याअंतर्गत देशातील सर्व ग्रामपंचायती पेपरलेस करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. षण्मुखराजन यांनी त्यादृष्टीने जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायतींचा आढावा घेवून इंटरनेट सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी सुचना दिल्या. ग्रामसेवकांनीही यादृष्टीने हालचाली सुरु केल्या. ग्रामपंचायतमध्ये मानधनतत्वावर डाटा एन्ट्री आॅपरेटर सुद्धा नेमलेत. अनेक ग्रामपंचायतीमध्ये डाटा एन्ट्री आॅपरेटर फुकटचे मानधन घेत असल्याचे दिसून येते. या सेवेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयातमिनी एटीएम सेवा, • कॅशडीपॉजिट, कॅशविड्रॉल, वीजबिल ,फोनबिल,रिचार्ज, एस एम एस ,ई- मेल ,व्हाईस कॉल, आॅनलाईन करभरणा आदी सेवा पुरवल्या जाणार होत्या. याशिवाय गावाच्या विकास कामांची माहिती, शासकीय योजणांची माहिती, गावाची यशोगाथा आदी माहिती या माध्यमातून शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करायची होती. मात्र सुविधाच नसल्याने समस्या आहे.ग्रामसेवक आग्रही!ग्रामपंचायतीमार्फत डिजीटल सेवा देण्यासाठी अनेक गावामध्ये ग्रामसेवकांनी संगणक खरेदी केले आहे. मात्र इंटरनेटचीच सुविधा नसल्याने ते हतबल झाले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष देवून इंटरनेटचा प्रश्न सोडवावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावgram panchayatग्राम पंचायत