शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

 सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे - आकाश फुंडकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 15:37 IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवित नुकसानाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी आमदार आकाश कुंडकर यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : बुलडाणा जिल्हयातील शेतकºयांच्या विविध प्रश्नांबाबत आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी ३ मार्चरोजी अर्थ संकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपिट झाली, त्यात शेकडो हेक्टरवर हरभरा, गहु, कांदयाचे नुकसान झाले. शासनाकडून कोणत्याही प्रकारचे पंचनामे करण्याचे आदेश अद्याप देण्यात आले नाही. याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवित नुकसानाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी आमदार आकाश कुंडकर यांनी केली. विधानसभेत २९३ च्या प्रस्तावावेळी बोलतांना ते म्हणाले की, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला हा प्रस्ताव शेतकºयांचे वास्तव मांडणारा आहे. या प्रस्तावात त्यांनी कोण्या पक्षावर आरोप केले नव्हते आणि आपण जर पाहिले तर मागच्या पाच-सहा महिन्यांमध्ये नैसगिक आपत्तीमुळे शेतकन्यांचे नुकसान होत आहे. यातून शेतकºयांची सुटका करणे आवश्यक असून शेतकन्यांना काय पायाभूत गरजा पुरवता येतील याचा विचार करण्याची गरज आहे. आमच्या सरकारने अवकाळी पाऊस किंवा इतर आपात परिस्थितीत तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते व शेतकन्यांना योग्य मदत देऊन आधार दिला होता. परंतु हे बिघाडी सरकार मागील सरकारवर आरोप करण्यात धन्यता मानत आहे. सातबारा कोरा, सरसकट कर्जमाफी अशा शेतकन्यांना दिलेल्या आश्वासनांबद्दल काय उपाययोजना केल्या याबाबत काहीही बोलले जात नाही. शेतकºयांच्या कापसाची जी अवस्था आहे तिच तुरीचीही अवस्था आहे आणि जर अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शेतकरी कधीच चांगल्या अवस्थेत येणार नाही. शासन शेतकºयांना जी मदत देते ती मदत बँकांचे अधिकारी कर्ज खात्यामध्ये जमा करतात, शेतकन्यांच्या हातात एक रुपयाने सुद्धा मिळत नाही. त्यामुळे शेतकन्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभेराहायचे असेल तरखंबीर निर्णय घ्यावे लागणार आहेत. बºयाच ठिकाणी विद्यत ट्रान्सफॉर्मर उपलब्ध नाहीत तर काही ठिकाणी आॅइल अभावी ट्रान्सफार्मर बंद आहेत. ही समस्या कायमची निकाली काढायची असल्यास प्रत्येक जिल्ह्यासाठी ट्रांसफार्मर बँक असायला अशी आग्रही मागणीही केली.

टॅग्स :khamgaonखामगाव