शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

 सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे - आकाश फुंडकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 15:37 IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवित नुकसानाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी आमदार आकाश कुंडकर यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : बुलडाणा जिल्हयातील शेतकºयांच्या विविध प्रश्नांबाबत आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी ३ मार्चरोजी अर्थ संकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपिट झाली, त्यात शेकडो हेक्टरवर हरभरा, गहु, कांदयाचे नुकसान झाले. शासनाकडून कोणत्याही प्रकारचे पंचनामे करण्याचे आदेश अद्याप देण्यात आले नाही. याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवित नुकसानाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी आमदार आकाश कुंडकर यांनी केली. विधानसभेत २९३ च्या प्रस्तावावेळी बोलतांना ते म्हणाले की, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला हा प्रस्ताव शेतकºयांचे वास्तव मांडणारा आहे. या प्रस्तावात त्यांनी कोण्या पक्षावर आरोप केले नव्हते आणि आपण जर पाहिले तर मागच्या पाच-सहा महिन्यांमध्ये नैसगिक आपत्तीमुळे शेतकन्यांचे नुकसान होत आहे. यातून शेतकºयांची सुटका करणे आवश्यक असून शेतकन्यांना काय पायाभूत गरजा पुरवता येतील याचा विचार करण्याची गरज आहे. आमच्या सरकारने अवकाळी पाऊस किंवा इतर आपात परिस्थितीत तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते व शेतकन्यांना योग्य मदत देऊन आधार दिला होता. परंतु हे बिघाडी सरकार मागील सरकारवर आरोप करण्यात धन्यता मानत आहे. सातबारा कोरा, सरसकट कर्जमाफी अशा शेतकन्यांना दिलेल्या आश्वासनांबद्दल काय उपाययोजना केल्या याबाबत काहीही बोलले जात नाही. शेतकºयांच्या कापसाची जी अवस्था आहे तिच तुरीचीही अवस्था आहे आणि जर अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शेतकरी कधीच चांगल्या अवस्थेत येणार नाही. शासन शेतकºयांना जी मदत देते ती मदत बँकांचे अधिकारी कर्ज खात्यामध्ये जमा करतात, शेतकन्यांच्या हातात एक रुपयाने सुद्धा मिळत नाही. त्यामुळे शेतकन्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभेराहायचे असेल तरखंबीर निर्णय घ्यावे लागणार आहेत. बºयाच ठिकाणी विद्यत ट्रान्सफॉर्मर उपलब्ध नाहीत तर काही ठिकाणी आॅइल अभावी ट्रान्सफार्मर बंद आहेत. ही समस्या कायमची निकाली काढायची असल्यास प्रत्येक जिल्ह्यासाठी ट्रांसफार्मर बँक असायला अशी आग्रही मागणीही केली.

टॅग्स :khamgaonखामगाव