शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

जंगली श्वापदाने फस्त केली बकऱ्यांची पिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 10:26 IST

Goats hatched by wild beasts : लक्ष्‍मण जगदेव वानखडे यांच्या मालकीच्या गोठ्यात बांधलेली बकरीची ७  ते ८  पिल्ले जंगली जनावराने मारून फस्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव जामोद:  तालुक्यातील ग्राम खेर्डा बु येथील शेतमजूर लक्ष्‍मण जगदेव वानखडे यांच्या मालकीच्या गोठ्यात बांधलेली बकरीची ७  ते ८  पिल्ले जंगली जनावराने मारून फस्त केली.सदर घटना दिनांक २५ जून चे रात्री घडली.     गावांमध्येच राहत्या घरापासून सात ते आठ घराच्या अंतरावर गोठा आहे. गोठ्यामध्ये  ६ मोठ्या बकऱ्या आणि ८ पिल्ले होती. मागच्या बाजूने शेत आहे. त्या मार्गाने जंगली जनावराने गोठ्याच्या कुळातून घुसून पिल्लांना मारून टाकले. त्यांचा बाहेर जाऊन फडशा पाडला. सकाळी लक्षात आल्यानंतर धावाधाव केली असता सहा किल्ले मेलेल्या अवस्थेत आजूबाजूच्या शेतात दिसली. त्यामध्ये काहींची पोटे फाडलेली होती. तर काहींचे केवळ मुंडके होते. त्यामुळे जंगली जनावर नेमके कोणते होते याबाबत शंका-कुशंका असून तडसे किंवा बिबट्या असू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सदर शेतमजुराचे मोठे नुकसान झाले. वन विभागाने त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. तर जंगली जनावराने गावात घुसून पिल्ले खाल्ल्यामुळे गावकऱ्यांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वनविभागाने दखल घेण्याची गरज आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwildlifeवन्यजीव