शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:38 IST

बुलडाणा जिल्ह्यातील १ एप्रिल २०१२ पासून ३१ मार्च २०१६ या काळात कर्ज घेतलेल्या आणि ३० जून २०१६ पर्यंत थकीत ...

बुलडाणा जिल्ह्यातील १ एप्रिल २०१२ पासून ३१ मार्च २०१६ या काळात कर्ज घेतलेल्या आणि ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेल्या १.५० लाख रुपयांपर्यंतचे २ लाख ४१ हजार ७४३ कर्जदार शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र होते. त्यापैकी १ लाख ९३ हजार ७४४ शेतकऱ्यांना १०५४.१६ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे; परंतु या अंतर्गत पात्र असूनही ४७ हजार ९९९ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. हीच स्थिती इतर जिल्ह्यांची आहे. याबाबतचे पोर्टलदेखील बंद असल्याने पात्र असूनही वंचित शेतकऱ्यांच्या कर्जावर बोजा वाढत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेचे पोर्टल तातडीने सुरू करून २०१२ ते २०१६ या दरम्यानच्या थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी आ. महाले यांनी यावेळी केली.

२४६१५ पात्र शेतकरी वंचित

१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या दरम्यान कर्ज घेतलेल्या आणि ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत असलेल्या २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीस २४ हजार ६१५ शेतकरीदेखील पात्र असून, वंचित असल्याची बाब आ. महालेंनी ना. पाटील यांच्या निदर्शनास आणून देत दोन्ही कर्जमाफी योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.