शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

धामणगाव धाड परिसरात गावरान आंबे बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:32 IST

आंब्याच्या फुलांना मोहोर असे म्हटले जाते. मोहोर येण्याची प्रक्रियाही पावसाच्या ओढ देण्यावर अवलंबून असते. साधारणात ऑक्टोबर महिन्यात पालवी व ...

आंब्याच्या फुलांना मोहोर असे म्हटले जाते. मोहोर येण्याची प्रक्रियाही पावसाच्या ओढ देण्यावर अवलंबून असते. साधारणात ऑक्टोबर महिन्यात पालवी व त्यांनतर पक्व अवस्था संपल्यानंतर जानेवरी महिन्यात आंबा मोहरायला लागतो. पण पावसाळा संपल्यानंतर ही पाऊस पडत राहिला तर मोहोर येण्याची प्रक्रिया रखडत असते परिणामी मोहोर उशिरा आल्याने पावसाच्या तोडांवर हे फळ येत असते. त्यामुळे होणाऱ्या उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होत असतो. वातावरणातील बदलामुळे तुडतुडे, मिज, माशी, भुरी, करपा याचा प्रादुर्भाव होऊन आंब्याचा मोहोर वाळणे सुकणे गळण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे आंबा पिकाचे नुकसान हाेत आहे. अनेक शेतकरी आंब्याच्या फळबागाची लागवडही आर्थिक उत्पादनाचे स्रोत म्हणून करीत आहेत. त्यामुळे शेत शिवारात ठिकठिकाणी फुलणाऱ्या आंब्याचे झाडे लक्ष वेधून घेत आहे.