शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

अज्ञात वाहनाच्या धडकेने हरणाचा मृत्यू

By admin | Updated: March 19, 2016 00:32 IST

देऊळगावराजा येथील घटना.

देऊळगावराजा (जि. बुलडाणा): शहरापासून ४ किमी अंतरावर अज्ञात वाहनाच्या धडकेने एका हरणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १६ मार्च रोजी रात्री घडली. या घटनेकडे वन विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले.जिल्ह्यात यावर्षी अत्यंत कमी पावसाने जंगलातील पाण्याचा साठा संपला असून, असंख्य जनावरे रात्री-बे रात्री पाण्याकडे धाव घेतात. त्यामुळे अनेकदा पाणी शोधण्यासाठी जनावरे मुख्य रस्त्यावर येतात. त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो. अशीच घटना १६ मार्च रोजी मध्यरात्री देऊळगावराजा ते सिंदखेडराजा रस्त्यावर एका हरणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला, असे प्राणी रस्त्यावर येतात आणि अज्ञात वाहनाचा शिकार होतात. या घटनेची माहिती स्थानिक वन विभागालाच नाही, वन विभागाच्या भोंगळ कारभारामुळे अश्या घटना घडत असतात. तरीही त्याची दखल कोणीच घेत नाही. मृत अवस्थेत पडलेले हरण नंतर गेले कुठे, याची माहिती कोणालाच नाही. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.