शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

गोठय़ांना आग

By admin | Updated: March 13, 2016 02:07 IST

मोताळा तालुक्यातील घटना; दीड लाखाचे नुकसान.

मोताळा (बुलडाणा): तालुक्यातील वारुळी येथील शेतकरी कैलाससिंग भरतसिंग बोराळे व कल्याणसिंग किसनसिंग कच्छवाह यांच्या गोठय़ांना १२ मार्चच्या सकाळी आग लागली. या आगीमुळे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. वारुळी येथील कैलाससिंग बोराळे व कल्याणसिंग कच्छवाह या शेतकर्‍यांचे नवीन गावठाण शिवारात गुरांचे गोठे आहेत. शनिवारी १२ मार्चच्या सकाळी १0 वाजेदरम्यान अचानक या गोठय़ांना आग लागली. या आगीत बोराळे यांचे शेती अवजारे, टिनपत्रे, कोंबड्या, ठिबकचे साहित्य, पीव्हीसी पाइप जळून ९0 हजारांचे तर कच्छवाह यांचे शेती अवजारासह कोंबड्या, टिनपत्रे, पाइप, ठिबक संच जळून ७0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ग्रामस्थांनी तत्काळ आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. घटना माहिती पडताच या भागाचे जि. प. सदस्य अनिल खाकरे पाटील, ङ्म्रीकृष्ण खराटे, विश्‍वास पाटील, नगरसेवक संजय गायकवाड, तेजराव पाटील, ठाणेदार दीपक कोळी, दुय्यम ठाणेदार शेवाळे, तलाठी आर. यू. भारसाखळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर केला आहे.