शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पावसामुळे चाराटंचईचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:19 IST

परतीच्या पावसाने पिकांबरोबरच जनावरांच्या चाºयालाही फटका बसला आहे.

- ब्रम्हानंद जाधव

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : परतीच्या पावसाने चारा पिकांचेही अतोनात नुकसान केले आहे. शेतात साठवून ठेवलेले कुटार भिजले असून, धऱ्यावरील उभे गवतही सडले आहे. त्यामुळे गुरांची भूक भागवायची कशी? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाकडून चाºयाचे नियोजन सध्या सुरू आहे.परतीच्या पावसाने पिकांबरोबरच जनावरांच्या चाºयालाही फटका बसला आहे. जिल्ह्यात आधीच चारा पिकांची लागवड कमी प्रमाणात होते. त्यात आता पावसाने चाºयाचे नुकसान केल्याने चारा टंचाईचे संकट जिल्ह्यावर निर्माण झाले आहे. काही शेतकºयांनी मूग, उडीद, सोयाबीन पिकाचे कुटार शेतात साठवून ठेवलेले होते. ते सुद्धा या पावसाने भिजले आहे. काही कुटाराच्या ढिगांना बुरशी चढली आहे. शेताच्या बांधावर असलेले गवतही काळवंडले आहे. जिल्ह्यात गुरांची संख्या लाखोंच्या घरात आहे, परंतू त्यातुलनेत उपलब्ध चारा दरवर्षी कमी असतो. यावर्षी उपलब्ध चाºयाचेही नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणचे गवत सडल्याने जनावरांना जगवायचे कसे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. पशुपालक चिंताग्रस्त झाला आहे. सर्वत्र पीक नुकसानाचा सर्वे सुरू असताना पशुसंवर्धन विभागाकडून चाºयाचे नियोजन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तालुकास्तरावरून उपलब्ध चारा व किती चाºयाचे नुकसान झाले याची माहिती घेण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून पशुसंवर्धन विभागाकडून माहिती गोळा करण्यात येत आहे.शेतकºयांना चारा पिकाचे बियाणे उपलब्ध होणारपावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे मका, ज्वारी, सोयाबीन या पिकांपासून मिळणारा चारा आता उपलब्ध होणार नाही. त्यामुळे शेतकºयांना चारा उत्पादक बियाणे वितरीत करण्याचे संकेत पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी रविवारी जिल्ह्यातील नुकसानाचा आढावा घेताना दिले. पावसामुळे ज्या ठिकाणी चाºयाचे नुकसान झाले आहे, त्याचा प्रथमिक सर्वे सुरू आहे. जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण होणार नाही, यासाठी चाºयाचे योग्य नियोजन करण्यात येत आहे. सध्या प्रत्येक तालुकास्तरावरून उपलब्ध चाºयाचा आढावा घेण्यात येत आहे.- डॉ. पी. जी. बोरकर,जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी