शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कांदा चाळीतील ७० क्विंटल कांदा गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 11:47 IST

Khamgaon News : निमकवळा येथील शेतकरी संदीप इंगळे, प्रदीप इंगळे, विकास इंगळे यांच्या शेतात बांधलेल्या कांदा चाळीतील ७० क्विंटल कांदा वाहून  गेला.

लोकमत न्यूज नेटवर्क पोरज : परिसरात मंगळवारी रात्री  झालेल्या जोरदार पावसामुळे निमकवळा येथील शेतकरी संदीप इंगळे, प्रदीप इंगळे, विकास इंगळे यांच्या शेतात बांधलेल्या कांदा चाळीतील ७० क्विंटल कांदा वाहून  गेला.सोबतच या शेतकऱ्यांच्या शेतातील पंधरा दिवसांपूर्वी लावगड केलेल्या कपाशीची झाडे ठिबकच्या पाइपसह वाहून गेली. शेतातील सुपीक माती खरडून गेल्यामुळे पुढील उत्पादनावर परिणाम होणार आहे. परिसरात एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन अंतर्गत शेतीमध्ये ढाळीचे बांध टाकण्यात आले. परंतु याला पाणी जाण्यासाठी कुठेही जागा न  ठेवल्याने पूर्ण शेतामध्ये पाणी साचले. त्यानंतर बांध फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत पाणी शिरल्याने कांदा वाहून गेला. तलाठी अनिल शिंदे यांनी नुकसानाचा पंचनामा  केला असून  अधिकाऱ्यांना अहवाल पाठवला आहे.

आमचा उदरनिर्वाह सर्व शेती उत्पादनावर निगडित असून, झालेल्या नुकसानीसंदर्भात मदत लवकरात लवकर देण्यात यावी. - बबनसिंग इंगळे,शेतकरी, निमकवळा

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी