शहरं
Join us  
Trending Stories
1
पाऊस थांबला, कव्हर्स हटले! KKR vs MI मॅच सुरू होण्याची वेळ ठरली, पण षटकं कमी झाली
2
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
3
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
4
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
5
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
6
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
7
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
8
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
9
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
10
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
11
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
12
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
13
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
16
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
17
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
18
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
19
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
20
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)

राजूर घाटात आग, वनसंपदेचे झाले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 11:58 AM

Fire in Rajur Ghat रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही आग मोठ्या क्षेत्रात पसरली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहराला लागून असलेल्या राजूर घाटात रविवारी रात्री अंधार होताच आग लागली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर अथक प्रयत्न करून आग विझविण्यात आली. त्यामुळे माेठा अनर्थ टळला. बुलडाणा शहर अजिंठा पर्वत रांगेवार वसलेले आहे. शहराला लागून ही रांग जाते व त्याला राजूर घाट असे नाव दिलेले आहे. याच राजूर घाटातून बुलडाणा-मलकापूर मार्ग जाताे. २८ फेब्रुवारी रोजी घाटातील हनुमान मंदिर परिसरातील जंगलात आग लागली. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही आग मोठ्या क्षेत्रात पसरली. आग पाहून या मार्गाने जाणारे काही पर्यावरणप्रेमी थांबले व त्यांनी आपआपल्या परीने वनविभाग, अग्निशमन दल व पोलिसांना याची माहिती दिली. प्रशासकीय यंत्रणा पोहोचण्याची वाट ना बघता, बुलडाणा येथील पत्रकार मयूर निकम, अमोल घुले, विकास दौंड, आशिष खडसे व श्रीकांत पैठणेसह अजून काही लोक रात्रीच्या अंधारात या डोंगरदऱ्यात आपला जीव धोक्यात टाकून उतरले व आग विझवू लागले. काही वेळानंतर बुलडाणा अग्निशमन दल, वनविभागाचे कर्मचारी, फायर फाइटर व पोलीस मदतीला धावून आले. तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

टॅग्स :Rajur ghatराजूर घाटbuldhanaबुलडाणाfireआग