शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

साखरखेर्डा येथील कृषी सेवा केंद्राला आग; ५० लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 14:21 IST

सिंदखेड राजा : साखरखेर्डा येथील एका कृषी केंद्राला आग लागून ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ११ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता घडली.

ठळक मुद्देगुरूवारला सकाळी सहा वाजेदरम्यान या कृषी केंद्राला अचानक आग लागली.साखरखेर्डा येथील कोंडीबा जाधव यांच्या लक्षात येताच त्यांनी दुकान मालकांसह पोलीस स्टेशनला कळविला. आग आटोक्यात येईपर्यंत दुकानातील स्पींक्लर पाईप, खत, औषधी, दोन संगणक व इतर साहित्य जळून खाक झाले.

सिंदखेड राजा : साखरखेर्डा येथील एका कृषी केंद्राला आग लागून ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ११ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता घडली. दरम्यान, गावातील काही पाण्याच्या टँकरने आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जळुन खाक झाले होते. चिखली येथील गोविंद पुरूषोत्तम गुळवे यांचे साखरखेर्डा येथे त्रीमुर्ती अ‍ॅग्रो सर्व्हिस सेंटर आहे. गुरूवारला सकाळी सहा वाजेदरम्यान या कृषी केंद्राला अचानक आग लागली. दुकानला आग लागल्याचा प्रकार सकाळी रस्त्याने फिरायला जात असलेले साखरखेर्डा येथील कोंडीबा जाधव यांच्या लक्षात येताच त्यांनी दुकान मालकांसह पोलीस स्टेशनला कळविला. तेंव्हा तत्काळ गावातील सर्व पाण्याचे टँकर बोलाविण्यात आले. परंतू आग आटोक्यात येईपर्यंत दुकानातील स्पींक्लर पाईप, खत, औषधी, दोन संगणक व इतर साहित्य जळून खाक झाले. यामध्ये जवळपास ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाfireआग