शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

गोठ्यास आग;दोन गुरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 12:11 IST

Fire in the barn; death of two cattle : रायपूर येथे गोठ्याला आग लागून दोन गीर गायींचा मृत्यू होऊन शेती उपयोगी साहित्य आगीत नष्ट झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव दत्तापूर: मेहकर तालुक्यातील नायगाव दत्तापूर नजीक असलेल्या रायपूर येथे गोठ्याला आग लागून दोन गीर गायींचा मृत्यू होऊन शेती उपयोगी साहित्य आगीत नष्ट झाले. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना २० जुलै रोजी रात्री घडली.रायपूर येथील कैलास काकडे यांच्या गोठ्याला ही आग लागली होती. त्यांचा सोनार गव्हाण मार्गावर पक्के बांधकाम केलेला गोठा आहे. त्या गोठ्यास ही आग लागली होती. नेहमीप्रमाणे मंगळवारी शेतातील कामे आटोपून कैलास काकडे हे पाऊस सुरू असल्याने गुरांचा चारापाणी करून सायंकाळी घरी गेले होते. दरम्यान त्यांच्या गोठ्यानजीक असलेल्या गोठ्याचे मालक संदीप वाहेकर हे रात्री गोठ्यावर गेले असता कैलास काकडे यांच्या गोठ्याला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित त्याची माहिती कैलास काकडे व गावकऱ्यांना दिली. ग्रामस्थही त्वरित मदतीसाठी धावले परंतू तोवर आगीने भडका घेतला. त्यात काकडे यांच्या गोठ्यातील दोन गीर गायी आणि शेती उपयोगी दोन अैाषधी फवारणी पंप, स्प्रिंकलर संच, बी-बियाणे, किटकनाशके, मोटार संच, वखर, पेरणी यंत्र व अन्य साहित्य नष्ट झाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाfireआग