शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर १८ गावांतील पथदिवे झाले सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:31 IST

अमडापूर : येथून जवळच असलेल्या उंद्री सर्कलमधील १८ गावांतील वीज बिले न भरल्याने पथदिवे महावितरणने बंद केले होते. ...

अमडापूर : येथून जवळच असलेल्या उंद्री सर्कलमधील १८ गावांतील वीज बिले न भरल्याने पथदिवे महावितरणने बंद केले होते. त्यावर प्रदेश काँग्रेस अनु. जाती विभाग नेते व उंद्री ग्रा.पं. सरपंच भाई प्रदीप अंभोरे यांनी महावितरण कंपनीकडे पथदिवे सुरू करण्याची मागणी केली होती, तसेच आंदाेलनाचा इशारा दिला हाेता. त्यांच्या निवेदनाची दखल घेत महावितरणने १२ एप्रिल राेजी १८ गावातील बंद पथदिवे सुरू केले आहेत.

या महिन्यांमध्ये विविध महापुरुषांच्या जयंत्या, रामनवमी, गुढीपाडवा, रमजान, असे धार्मिक सण आहेत. आधीच कोरोनामुळे सण, उत्सवांवर विरजण पडले आहे. यातच महावितरण कंपनीने वीज देयक थकीत असल्याने उंद्री सर्कलमधील अठरा गावांतील ग्रामपंचायतीचे पथदिवे बंद केले होते. सदर पथदिवे सुरू करण्यासाठी भाई प्रदीप अंभोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत आदींसह महावितरण कंपनी बुलडाणा यांच्याकडे निवेदन दिले हाेते, तसेच मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा दिला हाेता. हे पथदिवे सुरू करण्यासाठी उपअभियंता चिखली भुसारी व कनिष्ठ अभियंता जाधव यांना वरिष्ठ अभियंत्यांनी दिलेल्या आदेशानुसार उंद्री वैरागडसह १८ गावांतील पथदिवे सुरू केले. यावेळी शिवाजी पाटील, राम नसवाले, आकाश राऊत, पत्रकार वसंत सिरसाठ आदी उपस्थित हाेते.