शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

पीक नुकसानाचा अंतिम अहवाल सोमवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 16:23 IST

शुक्रवारी सायंकाळपर्यंत खरीपाची पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी ९० टक्के क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले होते

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: परतीच्या व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा अंदाज काढण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अद्यापही आकडेमोड सुरू असून प्रत्यक्ष नुकसानाचा अंतिम अहवाल हाती येण्यासाठी सोमवार उजाडण्याची शक्यता प्रशासकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.दरम्यान, शुक्रवारी सायंकाळपर्यंत खरीपाची पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी ९० टक्के क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले होते. पाच लाख ५१ हजार ४०४ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून प्रत्यक्ष नुकसानाचे पंचनामे हे चार लाख ९६ हजार ३२५ हेक्टवर करण्यात आले आहेत. दरम्यान प्रशासकीय पातळीवर पिकनिहाय झालेल्या नुकसााचे आकडे जुळविण्याचे काम सुरू असून प्रत्यक्ष नुकसानाचा अंतिम अहवाल हा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.दुसरीकडे खरीपाच्या हंगामातील सोयाबीन पिकाचे जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून जे काही थोडेफार पीक हाती येईल, अशी अशा शेतकऱ्यांना आहे तेही काळवंडले आहे. त्यामुळे प्रतवारीत त्याचा टिकाव लागणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना अपेक्षीत मोबदलाही मिळू शकणार नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती