शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

शेती व्यवसाय झाला तोट्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:35 IST

शेतकऱ्यांना सतत अस्मानी व सुल्तानी संकटाला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. खरीपातील मूग व उडीद या पिकाचे मोठ्या प्रमाणात ...

शेतकऱ्यांना सतत अस्मानी व सुल्तानी संकटाला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. खरीपातील मूग व उडीद या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर सोयाबीन, कापूस या पिकातही शेतकऱ्यांना तोटाच सहन करावा लागला. खरीप हंगामात झालेले नुकसान पाहता, शेतकऱ्यांना तूर व रबी हंगामाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सध्या तूर काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु तूर पिकातही पाहिजे त्याप्रमाणात झडती आलेली नाही. तुरीचे एकरी उत्पादन अडीच ते तीन क्विंटल होत आहे.

तूर या पिकावर शेतकऱ्यांची मदार अवलंबून होती. त्यानंतर समोर पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कपाशी पिकावरसुद्धा एक आशा होती. परंतु मोठ्या प्रमाणात अळीच्या प्रादुर्भाव होऊन कपाशी पिकात शेतकऱ्यांना नुकसानच झाले. आतापर्यंत आगोदरच्या विविध पिकात शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा अनेक संकटाने शेतकरी दिवसेंदिवस शेतीपासून दुरावत जाताना दिसत आहे.

रबीचे उत्पादन वाढविण्याची धडपड

यावर्षी परिसरात रबी हंगामातील गहू व हरभरा पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे. सुरुवातीला गहू व हरभरा पीक चांगले बहरले होते. परंतु मध्यंतरी ढगाळ हवामानामुळे या पिकांवरही किडीचा प्रादुर्भाव वाढला. पाण्याची व्यवस्था असलेला शेतकरी यावर्षी रबी हंगामातील उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करताना दिसत आहे.