शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

शेतक-यांनी ‘वखरले’ वावर!

By admin | Updated: July 7, 2015 00:04 IST

पावसाअभावी पिके सुकली; दुबार पेरणीचे संकट.

जयदेव वानखडे/ जळगाव जामोद : मृग नक्षत्राच्या मृहूर्तावर पाऊस आल्याने काही शेतकर्‍यांनी केलेल्या पेरण्या साधल्या. पिके वर आली; मात्र त्यानंतर पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्या उलटल्या आहेत. जळगाव जामोद तालुक्यातील अशा शेतकर्‍यांनी पेरलेले शेत ह्यवखरणेह्ण सुरू केले असून, त्यांनी केलेला पेरणीचा सर्व खर्च वाया गेला आहे. आता दुबार पेरणीचे संकटही त्यांच्यापुढे उभे ठाकले आहे. तालुक्यात २२ हजार हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्या सर्वच पेरण्या पावसाअभावी धोक्यात आल्या आहेत. १२ जूननंतर तालुक्यात पाऊस नसल्याने तूर, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, ज्वारी ही सर्वच पिके धोक्यात आली आहेत. आसलगाव शिवारातील मनोरमा इंगळे यांच्या मालकीच्या सहा एकर शेतातील तूर, सोयाबीन सुकल्यामुळे सोमवारी त्यांनी वावरात वखर घातला. अशी स्थिती सर्वत्र येण्याची शक्यता आहे. खेर्डा येथील शेतकरी गोपाल उमरकर, जळगाव जामोदचे समाधान नानकदे, आसलगावचे पुरुषोत्तम भुसारी अशा अनेक शेतकर्‍यांनी पावसाअभावी दुबार पेरणी करावी लागणार असल्याची भीती व्यक्त केली. शेती वखरल्यानंतर पेरणीचा सर्व खर्च वाया जात असल्याने शेतकर्‍यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकणार आहे.