शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
2
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
3
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
4
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
5
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
6
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 
7
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
8
Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा
9
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
10
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
11
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
12
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
13
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
14
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
15
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; सीएम योगींनी वाहिली श्रद्धांजली
16
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
17
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
18
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
19
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
20
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
Daily Top 2Weekly Top 5

नांद्रा परिसरात कपाशीवरील बोंडअळीने शेतकरी त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 01:09 IST

नांद्रा: सध्या कपाशी पिकावर बोंडअळीचे मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण होत  असून, यामुळे कपाशी पिकाचे नुकसान होत आहे. नांद्रा परिसरातील पिकांवर  किडीचा प्रादुर्भाव वाढतच आहे. परिणामस्वरूप आर्थिक अडचणीने हैराण  असलेला शेतकरी कपाशी पिकाच्या नुकसानीने त्रस्त झाला आहे.

ठळक मुद्देनांद्रा परिसरात कपाशीवर वाढला किडींचा प्रादुर्भाव 

लोकमत न्यूज नेटवर्कनांद्रा: सध्या कपाशी पिकावर बोंडअळीचे मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण होत  असून, यामुळे कपाशी पिकाचे नुकसान होत आहे. नांद्रा परिसरातील पिकांवर  किडीचा प्रादुर्भाव वाढतच आहे. परिणामस्वरूप आर्थिक अडचणीने हैराण  असलेला शेतकरी कपाशी पिकाच्या नुकसानीने त्रस्त झाला आहे.कपाशी पिकावर शेंदर्‍या बोंडआळीने मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण करून क पाशी पीक उद्ध्वस्त केले आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या कपाशी उत्पादनात मोठया  प्रमाणात घट झाली असून, यामुळे त्यांना या वर्षीसुद्धा आर्थिक संकटांना सामोरे  जावे लागत आहे. कृषी विभागाचा शेतकर्‍यांशी वाढलेला दुरावा व  त्यांच्याकडून मार्गदर्शनाचा अभाव यांचाच हा परिणाम असल्याचे शेतकरी  वर्गात बोलले जात आहे. बोंडआळीचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी शेतकरी बाजारात मिळेल ती  महागडी कीटकनाशके आणून फवारत आहेत; परंतु त्याचा आळीवर काहीच  परिणाम होत नसल्याने  शेतकर्‍यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच  आहेत. सर्व उपाय करूनही कपाशी पीक हातचे गेल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती