शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

फळबागांच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 17:47 IST

बुलडाणा: सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे फळबागा जगविणे अवघड झाले असून, फळबागांच्या व्यवस्थापनासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे.

बुलडाणा: सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे फळबागा जगविणे अवघड झाले असून फळबागांच्या व्यवस्थापनासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. उन्हाळ्यात किंवा दुष्काळी परिस्थितीत फळबागा वाचविण्यासाठी सुक्ष्म  सिंचन मुख्यत: ठिबक पध्दतीचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे ५० ते ६० टक्के पाणी बचत होते. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक या योजने अंतर्गत अल्प, अत्यल्प भूमीधारी शेतकरी व  अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकºयांना एकूण खर्चाच्या ५५ टक्के अनुदान व इतर शेतकºयांना ४५ टक्के अनुदान देण्यात येते. राज्यात प्रामुख्याने  नारळ, चिकु, सुपारी, केळी, पपई, पेरु, द्राक्ष, डाळींब, सिताफळ, लिंबू, मोसंबी, संत्रा, आंबा,  सिताफळ, बोर, आवळा, पपई आदी फळपिके घेतली जातात.  दुष्काळी परिस्थिीमुळे कृषी विभागाकडून सूक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर करावा व कमीत कमी पाण्यामध्ये आपल्या फळबागा  टिकवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.  उन्हाळ्यामध्ये मटका सिंचनद्वारे फळबागा  जगविणे शक्य आहे. फळबागांच्या वयोमानानुसार प्रतिझाड पाच लिटर क्षमतेचे दोन ते चार मटक्याचा उपयोग करावा.  मटक्याच्या तळाशी  छिद्र पाडून  त्यामध्ये कपड्याची  गाठ बसवून मटक्याचे तोंड जमिनीच्या दोन इंच वर राहील, अशा बेताने ज्या भागात झाडाची तंतुमय मुळे जास्त प्रमाणात असतील. (दुपारी १२ वाजता झाडाच्या सावलीच्या आतील बाजूस) पुरवावे. यामुळे आवश्यकते नुसार व सतत झाडाला पाण्याचा पुरवठा होत राहील, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. ठिबक सिंचनासोबत आच्छादनाचा  वापर केला तर प्रखर सूर्यप्रकाशामुळे व अधिक तापमानामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन आटोक्यात येईल.  जमिनीत ओलावा जास्त काळ टिकून राहील व जमिनीची धूपदेखील कमी होईल. आच्छादनासाठी वाळलेले गवत, पालापाचोळा, सोयाबीनचा भुसा, ऊसाचे पाचट, गव्हाचे काड, केळीची वाळलेली पाने, तुरकाड्या,  लाकडाचा भूसा आदींचा उपयोग करता येतो.  अशा नैसर्गिक आच्छादनाची जाडी ही १२ ते १५ सेमी असावी व हे आच्छादन झाडाच्या पूर्ण परिघात करावे, अशी माहिती कृषि विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी