शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

पॅकेजवर घेतला शेतक-यांनी आक्षेप

By admin | Updated: January 14, 2015 23:50 IST

पीकविम्याचेही पैसे थकले; बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांनी केली सरसकट मदतीची मागणी.

बुलडाणा: शेतकर्‍यांवर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीचे संकट दूर करण्यासाठी शासनाने पॅकेज जाहीर केले आहे; मात्र शेतकर्‍यांना सरसकट मदत न देता हेक्टरची अट टाकल्याने शेतकर्‍यांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. राज्य शासनाने शेतकर्‍यांना दोन हेक्टरपर्यंंत सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मोताळा तालुक्यातील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे, निमखेडी, ब्राम्हंदा, पांगरखेड, चुनपिंप्री येथील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांना निवेदन देऊन शासनाच्या या पॅकेजवर आक्षेप घेतला आहे. या शेतकर्‍यांनी म्हटले आहे की, शासनाने नैसर्गिक आपत्तीचे पॅकेज जाहीर करताना अल्प व अत्यल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी दोन हेक्टरपर्यंत र्मयादा ठेवली आहे; मात्र ज्या शेतकर्‍यांकडे दोन हेक्टरपेक्षा एक आर जास्त जमीन असली तरी त्या शेतकर्‍यांच्या केवळ एक हेक्टर शेतजमिनीलाच आर्थिक मदत मिळणार आहे. हा शेतकर्‍यांवर अन्याय आहे. शासनाने पॅकेज जाहीर करताना भेदभाव केल्याचा आरोप या शेतकर्‍यांनी केला आहे; तेव्हा दुष्काळग्रस्त शेतकरी केंद्रस्थानी मानून शासनाने सरसकट दोन हेक्टरपर्यंत आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी या शेतकर्‍यांनी केली आहे.