शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

किसान सभेचा मोर्चा

By admin | Updated: July 17, 2014 23:59 IST

खामगाव : दुष्काळग्रस्त म्हणून उपाययोजना राबविण्याची मागणी.

खामगाव : शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी संकटात सापडला असून, शेतकर्‍यांच्या विविध मागण्या मान्य करण्यासंदर्भात अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने आज गुरुवारी मोर्चा काढण्यात आला.राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी अस्मानी संकटाबरोबर सुलतानी संकटात सापडला आहे. लांबलेला पाऊस व वाया गेलेल्या पेरणी हंगामाच्या पृष्ठभूमीवर राज्यभर दुष्काळ जाहीर करा, गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या शेती पीककर्जाचे पुनर्गठण करावे, दुष्काळाच्या पृष्ठभूमीवर शेतकर्‍यांची बँकामधील, पतसंस्थांमधील व सावकाराकडील सर्व कर्ज माफ करावी, शेतकर्‍यांची वीजबिले थकबाकीसह तसेच विद्यार्थ्यांंची शैक्षणिक फी माफ करा, जनावरांच्या छावण्या सुरू करून चारा व पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था व्हावी, रेशनकार्डाचे विभाजन या व इतर मागण्यांकरिता अखिल भारतीय किसान सभा खामगाव तालुका कमिटीच्यावतीने आज १७ जुलै रोजी हा मोर्चा काढण्यात आला.शहरातील गांधी बगीचा येथून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात किसान सेनेचे राज्य अध्यक्ष दादा रायपुरे, जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर काळे, गोपाळ गाळकर, तालुकाध्यक्ष रामचंद्र भारसाकळे, प्रकाश पताळे, डॉ. विप्लव कविश्‍वर, पंचायत समिती सदस्य जितेंद्र चोपडे यांच्यासह बहुसंख्य महिला, पुरुष सहभागी झाले होते. शेवटी उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले.