शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

जलपुर्ती सिंचन समितीकडून शेतक-यांची फसवणूक

By admin | Updated: April 15, 2017 13:26 IST

आवश्यक जमिनीचा सातबारा जोडूनही जलपुर्ती सिंचन विहीरसमितीने क्षेत्र कमी असल्याचे कारण दाखवून अपात्र केले.

सिंदखेडराजा : तालूक्यात विदर्भातील ११ जिल्ह्यात जिल्हानिहाय आलेल्याजलपुर्ती धडक सिंचन विहीरीसाठी १४ आॅगस्ट २००७  रोजी केलेल्या विहीरीच्या अर्जासाठी  आवश्यक जमिनीचा सातबारा जोडूनही जलपुर्ती सिंचन विहीरसमितीने क्षेत्र कमी असल्याचे कारण दाखवून अपात्र केले. मात्र याबाबत सदरशेतकरी २०१० पासुन विहीर मिळावी, यासाठी प्रयत्न करीत असताना सुद्धाअधीकाऱ्यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला नाही.तालुक्यातील चिंचोली जहाँगिर  येथील विठोबा बापु पवार या अल्पभुधारकशेतकऱ्याने जलपुर्ती सिंचन विहीर मिळावी, यासाठी १४ आॅगस्ट २००७ रोजीतहसिल कार्यालयात अर्ज दाखल केला. त्यावेळी अर्जासोबत १ हे ३४ आर. चासातबारा  व त्यामधे १२५ गट नं. मध्ये ६७ आर. चा सातबारा जोडला. त्यानंतर२०१० साली तालुक्यातील विहीरी मंजुर झालेल्याची यादी पंचायत समितीमध्येप्रसीद्ध झाली. सदर यादीमध्ये सदर शेतकऱ्यांच्या १२५ गट मध्ये  ६७ आर.जमिन असताना ३३ आर. क्षेत्र दाखवून अपात्र केल्याचे कळाले. यामुळे  सदरशेतकऱ्याने आवश्यक जमिन असताना जाणीवपूर्वक अपात्र केल्याने  ४ मे २०१०रोजी समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार सिंदखेड राजा यांना अर्ज देवूनजमिनीचे सातबारा सुद्धा जोडला व त्याच्या प्रती तत्कालीन आ.डॉ.राजेद्रशिंगणे, जिल्हाधीकारी बुलडाणा, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,गटविकास अधीकारी यांच्याकडे पात्र असताना अपात्र केलेल्या प्रकरणी न्यायदेण्याची मागणी केली. तद्नंतर दुसरा अर्ज ७ जून २०१० रोजी खा.प्रतापरावजाधव यांच्यासह संबंधित अधिकारी यांना दिला. तिसरा अर्ज ३० नोव्हेंबर२०१५ रोजी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला. तरीसुद्धा जलपुर्ती सिंचनविहीर समितीने दखल घेतली नाही. फक्त गटसमन्वयक तथा तहसिलदार यांनीगटविकास अधिकारी यांना २ डिसेंबर  २०१५   ला पत्र पाठवून योग्य ती चौकशीकरून अर्जदारास परस्पर कळविण्यात यावे, असे म्हटले होते. तरी सुद्धाकाहीच कार्यवाही करण्यात आली नाही. तरी न्याय मिळेल म्हणून शेवटच्याटप्प्यावर येवुन  १३ एप्रिल २०१७ रोजी परत पात्र असताना अपात्र करूनअन्याय केल्यामुळे सदर शेतकऱ्याने आपणास विहीर देऊन न्याय देण्याची मागणीतहसिलदार सिंदखेड  राजा यांच्याकडे केली आहे.(तालुका प्रतिनिधी)