शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

जलपुर्ती सिंचन समितीकडून शेतक-यांची फसवणूक

By admin | Updated: April 15, 2017 13:26 IST

आवश्यक जमिनीचा सातबारा जोडूनही जलपुर्ती सिंचन विहीरसमितीने क्षेत्र कमी असल्याचे कारण दाखवून अपात्र केले.

सिंदखेडराजा : तालूक्यात विदर्भातील ११ जिल्ह्यात जिल्हानिहाय आलेल्याजलपुर्ती धडक सिंचन विहीरीसाठी १४ आॅगस्ट २००७  रोजी केलेल्या विहीरीच्या अर्जासाठी  आवश्यक जमिनीचा सातबारा जोडूनही जलपुर्ती सिंचन विहीरसमितीने क्षेत्र कमी असल्याचे कारण दाखवून अपात्र केले. मात्र याबाबत सदरशेतकरी २०१० पासुन विहीर मिळावी, यासाठी प्रयत्न करीत असताना सुद्धाअधीकाऱ्यांनी शेतकऱ्यांना न्याय दिला नाही.तालुक्यातील चिंचोली जहाँगिर  येथील विठोबा बापु पवार या अल्पभुधारकशेतकऱ्याने जलपुर्ती सिंचन विहीर मिळावी, यासाठी १४ आॅगस्ट २००७ रोजीतहसिल कार्यालयात अर्ज दाखल केला. त्यावेळी अर्जासोबत १ हे ३४ आर. चासातबारा  व त्यामधे १२५ गट नं. मध्ये ६७ आर. चा सातबारा जोडला. त्यानंतर२०१० साली तालुक्यातील विहीरी मंजुर झालेल्याची यादी पंचायत समितीमध्येप्रसीद्ध झाली. सदर यादीमध्ये सदर शेतकऱ्यांच्या १२५ गट मध्ये  ६७ आर.जमिन असताना ३३ आर. क्षेत्र दाखवून अपात्र केल्याचे कळाले. यामुळे  सदरशेतकऱ्याने आवश्यक जमिन असताना जाणीवपूर्वक अपात्र केल्याने  ४ मे २०१०रोजी समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार सिंदखेड राजा यांना अर्ज देवूनजमिनीचे सातबारा सुद्धा जोडला व त्याच्या प्रती तत्कालीन आ.डॉ.राजेद्रशिंगणे, जिल्हाधीकारी बुलडाणा, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,गटविकास अधीकारी यांच्याकडे पात्र असताना अपात्र केलेल्या प्रकरणी न्यायदेण्याची मागणी केली. तद्नंतर दुसरा अर्ज ७ जून २०१० रोजी खा.प्रतापरावजाधव यांच्यासह संबंधित अधिकारी यांना दिला. तिसरा अर्ज ३० नोव्हेंबर२०१५ रोजी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला. तरीसुद्धा जलपुर्ती सिंचनविहीर समितीने दखल घेतली नाही. फक्त गटसमन्वयक तथा तहसिलदार यांनीगटविकास अधिकारी यांना २ डिसेंबर  २०१५   ला पत्र पाठवून योग्य ती चौकशीकरून अर्जदारास परस्पर कळविण्यात यावे, असे म्हटले होते. तरी सुद्धाकाहीच कार्यवाही करण्यात आली नाही. तरी न्याय मिळेल म्हणून शेवटच्याटप्प्यावर येवुन  १३ एप्रिल २०१७ रोजी परत पात्र असताना अपात्र करूनअन्याय केल्यामुळे सदर शेतकऱ्याने आपणास विहीर देऊन न्याय देण्याची मागणीतहसिलदार सिंदखेड  राजा यांच्याकडे केली आहे.(तालुका प्रतिनिधी)