शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेतकऱ्याना पीक विमा योजनेचा लाभ द्यावा - भुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:14 IST

मुंबई येथील मंत्रालय परिषद सभागृहात ही बैठक झाली. या बैठकीस अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खा. ...

मुंबई येथील मंत्रालय परिषद सभागृहात ही बैठक झाली. या बैठकीस अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खा. प्रतापराव जाधव, आ. डॉ. संजय कुटे, डॉ. संजय रायमुलकर, संजय गायकवाड, आकाश फुंडकर, श्वेता महाले, राजेश एकडे यांनीही सहभाग घेतला होता. यासोबतच कृषी सचिव एकनाथ डवले, किसान सभेचे अजित नवले, अजय बुरांडे, उपसचिव सुग्रीव धपाटे, मुख्य सांख्यिकी अधिकारी विनयकुमार आवटे प्रामुख्याने उपस्थित होते.

पीक विम्या संदर्भातील प्रकरणांची योग्य पद्धतीने शहानिशा करून नुकसानग्रस्त शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची काळजीही यंत्रणांनी घ्यावी, असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीही बुलडाणा जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची आवश्यकता आहे. ही भरपाई लवकरात लवकर मिळावी, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

--योजनेत धोरणात्मक बदल करावे- गायकवाड--

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी या योजनेमध्ये काही धोरणात्मक बदल करण्याची मागणी आ. संजय गायकवाड यांनी या बैठकीत केली. योजनेत जोखीमस्तर ७० टक्के ठेवलेला आहे. त्याचा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना लाभ होत नाही. त्यामुळे तो वाढवून ८५ टक्के करण्यात यावा. उंबरठा उत्पन्नही गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक उत्पन्न गृहीत धरून काढावे, पीक काढेपर्यंत तरतूद लागू करावी, नुकसान झाल्यानंतर त्याची सूचना प्रथमत: कृषी विभागामार्फत देण्यात यावी व नंतर सात दिवसांत सर्व शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती देण्याबाबतचा नियम करण्यात यावा, यासह आणखी काही धोरणात्मक बदल यामध्ये आ. गायकवाड यांनी सुचविलेले आहेत.