शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

जिल्ह्यातील शेतकऱ्याना पीक विमा योजनेचा लाभ द्यावा - भुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:14 IST

मुंबई येथील मंत्रालय परिषद सभागृहात ही बैठक झाली. या बैठकीस अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खा. ...

मुंबई येथील मंत्रालय परिषद सभागृहात ही बैठक झाली. या बैठकीस अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खा. प्रतापराव जाधव, आ. डॉ. संजय कुटे, डॉ. संजय रायमुलकर, संजय गायकवाड, आकाश फुंडकर, श्वेता महाले, राजेश एकडे यांनीही सहभाग घेतला होता. यासोबतच कृषी सचिव एकनाथ डवले, किसान सभेचे अजित नवले, अजय बुरांडे, उपसचिव सुग्रीव धपाटे, मुख्य सांख्यिकी अधिकारी विनयकुमार आवटे प्रामुख्याने उपस्थित होते.

पीक विम्या संदर्भातील प्रकरणांची योग्य पद्धतीने शहानिशा करून नुकसानग्रस्त शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची काळजीही यंत्रणांनी घ्यावी, असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीही बुलडाणा जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची आवश्यकता आहे. ही भरपाई लवकरात लवकर मिळावी, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

--योजनेत धोरणात्मक बदल करावे- गायकवाड--

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी या योजनेमध्ये काही धोरणात्मक बदल करण्याची मागणी आ. संजय गायकवाड यांनी या बैठकीत केली. योजनेत जोखीमस्तर ७० टक्के ठेवलेला आहे. त्याचा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना लाभ होत नाही. त्यामुळे तो वाढवून ८५ टक्के करण्यात यावा. उंबरठा उत्पन्नही गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक उत्पन्न गृहीत धरून काढावे, पीक काढेपर्यंत तरतूद लागू करावी, नुकसान झाल्यानंतर त्याची सूचना प्रथमत: कृषी विभागामार्फत देण्यात यावी व नंतर सात दिवसांत सर्व शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती देण्याबाबतचा नियम करण्यात यावा, यासह आणखी काही धोरणात्मक बदल यामध्ये आ. गायकवाड यांनी सुचविलेले आहेत.