शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

शेतकरी पीक विम्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:48 IST

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाची नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना थोडीफार आर्थिक मदत मिळावी म्हणून पंतप्रधान पीक विमा योजना अमलात आणली आहे. ...

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाची नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना थोडीफार आर्थिक मदत मिळावी म्हणून पंतप्रधान पीक विमा योजना अमलात आणली आहे. परंतु कंपनीच्या त्यात काही जाचक अटी असल्यामुळे शेतकरी त्यापासून वंचित राहत आहेत. दरम्यान, लोणार तालुक्यात २०२० मध्ये खरीप हंगामातील पिके सोंगणीला आलेली असताना अतिवृष्टी झाल्यामुळे उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. परंतु प्रशासनाने पावसाची नोंद कमी दाखवल्यामुळे शेतकऱ्याला कोणत्याच प्रकारची आर्थिक मदत मिळाली नाही. काही शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा हप्ता भरला होता, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार करावी, असे संबंधित प्रशासनाकडून कळविण्यात आले होते. काही शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी केल्या, परंतु कित्येक शेतकरी असुक्षित असल्याने ते ऑनलाइन तक्रार करू शकले नाही. त्यामुळे अशा जाचक अटीमुळे शेतकरी पीक विमा भरपाईपासून वंचित राहत आहेत. तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान होऊन पीक विमा कंपनीला ऑनलाइन तक्रार कशासाठी हवी, असा संतप्त सवाल तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी, अन्यथा विमा कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे तालुका कृषी अधिकारी लोणार यांना देण्यात आला आहे. लोणार तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आले. या निवेदनावर अध्यक्ष सहदेव लाड, उपाध्यक्ष अनिल मोरे, सचिव अनिल लांडगे, युवा उपाध्यक्ष दत्ता सोनवणे, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.