शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

राजकीय अनास्थेमुळेच शेतकरी आत्महत्या वाढीस - डॉ.सिल्वा लिबरहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 16:12 IST

स्वित्झर्लंड येथील कृषी विशेषज्ज्ञ डॉ. सिल्वा लिबरहर यांच्याशी साधलेला संवाद...

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : नापिकी आणि दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती आणि राजकीय पुढाऱ्यांचे उदासिन धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढीस लागल्या आहेत. नव-उदारमतवाद हे देखील शेतकरी आत्महत्येचं प्रमुख कारण असल्याचे मत स्वित्झर्लंड येथील कृषी विशेषज्ञ डॉ. सिल्वा लिबरहर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. खामगाव येथे आल्या असता डॉ. सिल्वा लिबरहर यांच्याशी साधलेला हा संवाद...

प्रश्न - भारतीय शेतकऱ्यांसमोरील प्रमुख आव्हान/ संकट कोणते?उत्तर - भारतीय शेतकºयांच्या उत्पादनापेक्षा उत्पादन खर्च अधिक ही एक प्रमुख समस्या शेतकºयांसमोरील असली तरी, भारतातील नव-उदारमतवाद हे प्रमुख आव्हान भारतीय शेतकºयांसमोर आहे. बदलत्या जीवनशैलीच्या ह्यपेचाह्णतून शेतकरी आत्महत्या वाढीस लागल्याचे आपले प्रामाणिक मत आहे. शेतकरी जगविण्याठी मानसिक आधाराची गरज आहे.

प्रश्न - शोध प्रबंध तयार करताना विदभार्लाच का प्राधान्य दिले?उत्तर - विदभार्तील शेतकरी आत्महत्यांबाबत माध्यमांमध्ये प्रसारित बातम्या पाहताना आणि प्रकाशीत बातम्या वाचताना मन विचलित होत होतं. शेतकºयांच्या आत्महत्यांच्या शोध घेताना आत्महत्येचं प्रमाण जास्त असलेल्या विदर्भ प्रातांला प्राधान्य दिले.

प्रश्न - विदभार्तील समस्या जाणून घेण्यासाठी कोणते प्रयत्न केले?उत्तर - विदभार्तील शेतकरी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रथमता: विदभार्शी एकरूप होणं गरजेचं होतं. त्यामुळे शोधप्रबंध तयार करताना स्वित्झर्लंड हा मायदेश सोडून काही काळ विदभार्ची रहिवाशी झाले. तब्बल सहामहिन्यांपेक्षा जास्त कालावधी येथे घालविला. यासाठी सुदाम पवार, श्याम आठवले, राजेश राठोड यांनी आणि त्यांच्या परिवाराने घर उपलब्ध करून दिले. त्यामुळे येथील शेतकºयांशी जवळीक साधता आली, त्यांच्या समस्यांच्या मुळाशी जाण्यास मदत झाली. आस्मानी आणि सुलतानी संकटांमुळं विदभार्तील शेती आणि शेतकरी संकटात सापडला आहे. नैराश्य आणि कर्ज फेडण्याची विवंचना विदभार्तील शेतकरी आत्महत्ये मागील दुसरी महत्वाची कारणे आहेत. शेतकरी आणि शेतकरी कुटुबांना वाचविण्यासाठी एक चळवळ उभी राहणं गरजेचे आहे .प्रश्न - शेतकºयांच्या समस्यांचा शोध घेताना कोणाची मदत झाली ?उत्तर - भारतीय शेतकरी आणि त्यांच्या समस्यांबाबत माध्यमांमध्ये झळकणाºया बातम्यांमुळं ‘प्रति-रोध, मूल्य और किसान-वर्ग’ या विषयावर शोध निबंध तयार करण्याची कल्पना सुचली. त्यानंतर मार्गदर्शक डॉ. उर्स गेसर, प्रो. डॉ. अलरीके मुलर-बॉकर, प्रो.डॉ.आर. रामकुमार, टाटा इन्स्टीट्यूट आॅफ सोशल सायन्स, जयदीप हार्डीकर, विजय जावंधिया, रविकांत तुपकर, किशोर तिवारी, अविनाश काकडे, प्रेमसागर तासगांवकर, आदिते हेदू, मनोज पाटील, अनिकेत सत्तुवार, क्लाउडियो आणि स्टीफन कंबोन यांची मोलाची मदत झाली.

टॅग्स :khamgaonखामगावfarmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीSwitzerlandस्वित्झर्लंडinterviewमुलाखत