शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

तीन वर्षांपासून रखडलेल्या घरकुलांचा हफ्ता मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 17:36 IST

Khamgaon News रखडलेली घरकुले आता फेब्रुवारी २०२१ पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेली घरकुले आता फेब्रुवारी २०२१ पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. त्यासाठी २० नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी या १०० दिवसांच्या कालावधीत राज्यात `महा आवास अभियान (ग्रामीण)` राबवण्यात येत आहे. या अभियानात विविध घरकूल योजनांची प्रभावी अंमलबजावणी  करण्यासाठी उपक्रम राबवले जातील. सर्वांसाठी घरे-२०२२, या धोरणातून राज्य व केंद्र शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास, आदिम आवास, अटल बांधकाम कामगार आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या गृहनिर्माण योजना तर पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या योजना राबवल्या जात आहेत. यासोबतच २०२०-२१ या वर्षासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचे ४ लाख ५ हजार ७७ घरकुलांना मंजूरी मिळाली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्वत विकास ध्येयांमध्ये गृहनिर्माण क्षेत्राचा विकास या बाबीचाही समावेश आहे. त्यानुसार नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी घरकूल बांधकामांचा वेग वाढवण्याचे शासनाने ठरवले आहे. त्यानुसार गेल्या २०१७ पासून मंजूरी आणि बांधकामाला सुरूवात झालेल्या घरकुलांसह आतापर्यंत मंजूर सर्वच घरकुले फेब्रुवारी २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न या अभियानात केला जाणार आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावgovernment schemeसरकारी योजना