शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

खोटे आश्वासन देणारे सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 00:24 IST

भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करते. मात्र आतापर्यंत शेतकरी हिताचा एकही ठोस निर्णय घेतलेला नाही. शेतकरी कर्जमाफीची घोषणा सरकारने केली. मात्र फक्त २० टक्केच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम पिपरटोला येथील कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करते. मात्र आतापर्यंत शेतकरी हिताचा एकही ठोस निर्णय घेतलेला नाही. शेतकरी कर्जमाफीची घोषणा सरकारने केली. मात्र फक्त २० टक्केच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे काम काँग्रेस सरकारने केले असून भाजप सरकार खोटे आश्वासन देणारी सरकार असल्याचा आरोप आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केला.तालुक्यातील पांढराबोडी जिल्हा परिषद क्षेत्रातील समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या ग्राम पिपरटोला (गिरोला) येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. आमदार अग्रवाल म्हणाले, पांढराबोडी जिल्हा परिषद क्षेत्र नेहमीच कॉँग्रेस पक्षाचे बळकट गड राहिले आहे. मात्र मागील काही काळात कॉँग्रेसचा गड तोडण्यासाठी भाजपा कार्यकर्ते चुकीचा प्रचार करुन लोकांमध्ये भ्रम निर्माण करीत आहे. मात्र आता जनतेलाही भाजप सरकारचा खरा चेहरा ओळखू आला आहे, त्याचे परिणाम लोकसभेच्या पोटनिवडणुकीत दाखवून दिले असल्याचेही आमदार अग्रवाल सांगितले.मेळाव्याला जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमनलाल बिसेन, रमेश लिल्हारे, प्रकाश डहाट, प्रकाश रहमतकर, ओमप्रकाश भक्तवर्ती, रूद्रसेन खांडेकर, विक्की बघेले, लक्ष्मी रहांगडाले, जगतराय बिसेन, बंडू शेंडे, मदन लिल्हारे, ओमप्रकाश रहांगडाले, डॉ. योगेश बिसेन, कृपाल लिल्हारे, प्रकाश तांडेकर, राजेश ठाकरे, संतोष ठाकरे, दिनेश तुरकर, अनिल चुलपार, लखन पटले, नलिनी शहारे, मधु हनवते यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालcongressकाँग्रेस