शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

दुष्काळात ११ लाख जनावरांच्या चा-याची सोय

By admin | Updated: June 17, 2016 02:27 IST

पशुसंवर्धन विभागाचे नियोजन : नऊ लाख टन चार्‍याची उपलब्धता.

नीलेश शहाकार / बुलडाणा गतवर्षीच्या अल्प पावसाचा अनुभव घेऊन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने ३0 जुलै २0१६ पर्यंंतच्या केलेल्या चारा नियोजनाला शेतकर्‍यांनीही चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे जिल्ह्यात असणार्‍या जनावरांना यंदा चार्‍याची टंचाई भासली नाही. १ ऑक्टोबर २0१५ ते ३१ मे २0१६ या कालावधीत तब्बल १0 लाख टन चार्‍याचे नियोजन केल्यामुळे जवळपास ११ लाख जनावरांची सोय झाली.गत पाच वर्षांंपासून जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांची उभ्या पिकांची नासाडी झाली. डोक्यावर आर्थिक अडचणीचा डोंगर चढत असताना आपल्याकडील जनावरांना जगवावे कसे, असा प्रश्न शेतकर्‍यांपुढे निर्माण झाला होता. शेतकर्‍यांची बरीच जनावरे मृत्युमुखी पडण्याच्या मार्गावर होती, तर काही शेतकर्‍यांनी आपली जनावरे विकून टाकली.जिल्ह्यात असणारी गायवर्गीय जनावरे, शेळ्या व मेंढय़ा अशा १0 लाख ९७ हजार जनावरांसाठी चारा टंचाईच्या परिस्थितीत शासनाच्या निर्देशानुसार एका लहान जनावराला प्रतिदिन तीन किलो, मोठय़ा जनावराला प्रतिदिन सहा किलो व शेळ्या-मेंढय़ांसाठी 0.६00 किलो अशाप्रकारे आवश्यतेनुसार ११ लाख ५१ हजार ६५७ टन चार्‍याचे नियोजन जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले. विशेष म्हणजे, या नियोजननुसार ९ लाख ५५ हजार ७४६ टन चारा उपलब्ध करून जनावरांची सोय करण्यात आली.