शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

दोन वर्षात जीवनदायीतून २९ कोटींचा खर्च

By admin | Updated: January 31, 2015 00:48 IST

बुलडाणा जिल्ह्यात सहा हजार रुग्णांवर उपचार; १२ कोटींची देयके मंजूर.

बुलडाणा : जिल्ह्यात जीवनदायी योजना सुरू झाल्यापासून ६ हजार ६७२ रुग्णांवर विविध आजारांवर उपचार झाले. उपचारासाठी ६ हॉस्पिटलकडून २९ कोटी ४४ लाख रुपये बिल शासनाकडे दाखल करण्यात आले आहे. आजपर्यंत या बिलापोटी १२ कोटी ३४ लाखांची रक्कमही अदा केली असून, ही योजना अतिशय लाभदायी ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे . राजीव गांधी जीवनदायी योजनेतील लाभार्थींवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील ६ हॉस्पिटलना अधिकृत केले आहे. अशा रुग्णांवर उपचार केल्यानंतर संबंधित हॉस्पिटलला विमा कंपनीत बिल अदा केले जाते. जिल्ह्यात या योजनेंतर्गत ८ हजार ४४७ कुटुंबांनी नोंद केली असून, या कुटुंबामधील १0 हजार ६३७ सदस्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. २१ नोव्हेंबर २0१३ ते २८ जानेवारी २0१५ पर्यं त ६ हजार ६७२ रुग्णांनी विविध आजारासाठी या योजनेतून लाभ घेतला आहे. या योजनेबाबत अजूनही व्यापक जनजागृती नसल्यामुळे दोन वर्षात नोंदणी झालेल्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसत नाही त्यामुळे जनजागृतीची गरज आहे.