शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

झाडे जिवंत ठेवल्यास दरवर्षी अनुदान

By admin | Updated: June 22, 2014 01:14 IST

पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजना : राज्यातील चार हजार १७४ ग्रामपंचायतींना संधी

हर्षनंदन वाघ / बुलडाणागावाच्या लोकसंख्येएवढी झाडे जिवंत ठेवणार्‍या ग्रामपंचायतींना पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेंतर्गत दरवर्षी अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्या आधारे राज्यातील ४,१७४ ग्रामपंचायतींना, अनुदानासाठी दरवर्षी पात्र ठरण्याची संधी प्राप्त झाली आहे. पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करून, समृद्ध व संपन्न गावांची निर्मिती ही काळाची गरज असल्याचे ओळखून, ह्यइको व्हिलेजह्णची संकल्पना राबविण्यासाठी राज्य शासनाने पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजना राज्यात सुरू केली आहे. योजनेच्या तिसर्‍या वर्षी एकूण ४,१७४ ग्रामपंचायती अनुदानासाठी पात्र ठरल्या होत्या. शासनाने २0१0-११ मध्ये सुरू केलेल्या पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेंतर्गत सतत तीन वर्ष विविध निकष पूर्ण करणार्‍या ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या आधारे निधी देण्यात येत आहे. राज्यातील एकूण २७,५00 ग्रामपंचायतीपैकी प्रथम वर्षी १६,४४३, व्दितीय वर्षी ९,२९0, तर तृतीय वर्षी ४,१७४ ग्रामपंचायती पात्र ठरल्या व त्यांनी योजनेच्या अंतर्गत मिळणार्‍या विविध निधीचा लाभ घेतला; मात्र तिसर्‍या वर्षानंतर कोणत्याच प्रकारचा लाभ मिळत नसल्यामुळे अनेक ग्राम पंचायती या योजनेपासून दूर जात होत्या. त्यामुळे शासनाने तिसर्‍या वर्षाचे निकष पूर्ण करणार्‍या ग्राम पंचायतींना, निकषामध्ये सातत्य ठेवल्यास दरवर्षी अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे तिसर्‍या वर्षी निधी प्राप्त करणार्‍या राज्यातील ४,१७७ ग्रामपंचायतींना दरवर्षी निधी मिळविण्याची संधी प्राप्त झाली आहे.