शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

झाडे जिवंत ठेवल्यास दरवर्षी अनुदान

By admin | Updated: June 22, 2014 01:14 IST

पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजना : राज्यातील चार हजार १७४ ग्रामपंचायतींना संधी

हर्षनंदन वाघ / बुलडाणागावाच्या लोकसंख्येएवढी झाडे जिवंत ठेवणार्‍या ग्रामपंचायतींना पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेंतर्गत दरवर्षी अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्या आधारे राज्यातील ४,१७४ ग्रामपंचायतींना, अनुदानासाठी दरवर्षी पात्र ठरण्याची संधी प्राप्त झाली आहे. पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करून, समृद्ध व संपन्न गावांची निर्मिती ही काळाची गरज असल्याचे ओळखून, ह्यइको व्हिलेजह्णची संकल्पना राबविण्यासाठी राज्य शासनाने पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजना राज्यात सुरू केली आहे. योजनेच्या तिसर्‍या वर्षी एकूण ४,१७४ ग्रामपंचायती अनुदानासाठी पात्र ठरल्या होत्या. शासनाने २0१0-११ मध्ये सुरू केलेल्या पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम योजनेंतर्गत सतत तीन वर्ष विविध निकष पूर्ण करणार्‍या ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या आधारे निधी देण्यात येत आहे. राज्यातील एकूण २७,५00 ग्रामपंचायतीपैकी प्रथम वर्षी १६,४४३, व्दितीय वर्षी ९,२९0, तर तृतीय वर्षी ४,१७४ ग्रामपंचायती पात्र ठरल्या व त्यांनी योजनेच्या अंतर्गत मिळणार्‍या विविध निधीचा लाभ घेतला; मात्र तिसर्‍या वर्षानंतर कोणत्याच प्रकारचा लाभ मिळत नसल्यामुळे अनेक ग्राम पंचायती या योजनेपासून दूर जात होत्या. त्यामुळे शासनाने तिसर्‍या वर्षाचे निकष पूर्ण करणार्‍या ग्राम पंचायतींना, निकषामध्ये सातत्य ठेवल्यास दरवर्षी अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे तिसर्‍या वर्षी निधी प्राप्त करणार्‍या राज्यातील ४,१७७ ग्रामपंचायतींना दरवर्षी निधी मिळविण्याची संधी प्राप्त झाली आहे.