शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

प्रत्येक शेतकऱ्याने एक झाड लावावे - आमदार संजय कुटे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 14:41 IST

त्येक शेतकरी बांधवाने एक तरी झाड आपल्या शेतातील बांधावर लावावे असे आवाहन आमदार डॉ. संजय कुटे यांनी केले. 

ठळक मुद्दे१३ कोटी वृक्षलागवड उपक्रमाचा शुभारंभ रविवारी सकाळी ११ वाजता राजूरा, बीट हनवतखेडमध्ये डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते झाला. त्यांनी ग्रामस्थांना वृक्षारोपणाचे सांगत प्रत्येकाने आपल्या शेताच्या बांधावर वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले.

धानोरा ता. जळगाव जामोद :  निसर्ग आणि पर्यावरण हेच जीवनाचे आधार आहे. वृक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही. वृक्ष कमी होत असल्याने त्याचे गंभीर परिणाम आपणास दिसायला लागले आहेत. वृक्ष नष्ट होत असल्यामुळे पाऊस सुद्धा पडत नाही. पाऊस नसल्याने शेतीची मोठी हानी होत आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवाने एक तरी झाड आपल्या शेतातील बांधावर लावावे असे आवाहन आमदार डॉ. संजय कुटे यांनी केले. वृक्षारोपणाच्या हरित महाकुंभात जळगांव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात रविवारी, १ जुलैरोजी वनमहोत्सवानिमित्य ‘चला वृक्षारोपण करुया, महाराष्ट्राचे भविष्य हरित करुया’ हा नारा घेवुन १३ कोटी वृक्षलागवड उपक्रमाचा शुभारंभ रविवारी सकाळी ११ वाजता राजूरा, बीट हनवतखेडमध्ये डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते झाला. यावेळी वृक्षारोपणाचे महत्व सांगतांना ते बोलत होते. प्रारंभी आ.डॉ.संजय कुटे यांनी वृक्षपूजा करून मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना वृक्षारोपणाचे सांगत प्रत्येकाने आपल्या शेताच्या बांधावर वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. यावेळी उमपूर ग्रामपंचायतच्या सरपंच रेवती राजकुमार गौतम यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या मंजुषाताई तिवारी,आसलगांव पं.स.सदस्य, एकनाथ वनारे, तहसिलदार डॉ.शिवाजी मगर,  जळगांव (जा.)  चे ठाणेदार प्रदिप साळुंके ,वनपरिक्षेत्र अधिकारी कांबळे, त्यांचे सर्व सहकारी , मंजितसिह शीख, इतर विभागाचे सरकारी कर्मचारी,  सन्मान टीमचे स्वयंसेवक व धानोरा ,वडगाव,हणवतखेड, उमापूर  चारबन,गारपेट व राजुरा आदी गावातील नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदbuldhanaबुलडाणा