शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

महिलांना आत्मनिर्भर बनविण्यावर भर - राजकुमारी चौहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 20:01 IST

मानिनी च्या अध्यक्षा राजकुमारी चौहाण यांच्याशी साधलेला संवाद.

-   अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  समाजातील उपेक्षीत तसेच गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच आत्मनिर्भर बनविण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. त्याअनुषंगाने महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासोबतच रोजगार मेळावे आणि कार्यशाळा घेतल्या जात आहेत. महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना बाजारपेठही उपलब्ध करून दिली जात आहे.  मानिनी च्या अध्यक्षा राजकुमारी चौहाण यांच्याशी साधलेला संवाद.

महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राबविलेल्या  उपक्रमाबाबत काय सांगाल?उपेक्षीत आणि तळागाळातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी गत वर्षभरापासून सातत्याने ह्यमानिनीह्णच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत.  वर्षभरात २७ प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. १४ रोजगार निर्मिती कार्यशाळा आणि ५ व्यावयायिक शिबिरे आयोजित करण्यात आल्या. महिलांना उद्योग क्षेत्रात सक्षम करण्यासाठी  मानिनी चे प्रयत्न आहेत.

 कोरोना  काळात महिला सक्षमी करणासाठी कोणते प्रयत्न केलेत?कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. अनेक महिला बेरोजगार झाल्यात. काहींचे कुटुंब देशोधडीला लागले होते.  अशा परिस्थितीत महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी  दीपावलीकाळात महिलांना व्याससायिक दालन उपलब्ध करून दिले. या दालनाचा ग्रामीण भागातील महिलांनाही लाभ झाला.

सक्षमीकरणासाठी प्रामुख्याने  प्राधान्य कोणत्या गटातील महीलांना दिल्या जाते?समाजातील असंख्य महिला स्वातंत्र्यानंतरही हलाखीचे जीवन जगत आहेत. ग्रामीण भागातील महिलांची आजही उपेक्षा होताना दिसते. अशा महिलांना तसेच समाजातील उपेक्षीत आणि गरजवंताना मदतीसाठी ह्यमानिनीह्णचा पुढाकार आहे. दिव्यांग महिलांच्या मदतीसाठी ह्यमानिनीह्णचे प्राधान्य आहे. दीपावलीच्या व्यावसायिक दालनात दिव्यांग महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना प्रथम प्राधान्य देण्यात आले. यातून जिल्ह्यातील शेकडो महिलांना मदत झाली.

 महिलांना आत्मनिर्भर करताना त्यांच्या कौटुंबिक समस्या सोडविल्या जातात का?निश्चीतच, महिलांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठीच ह्यमानिनीह्णचे सुरूवातीपासूनच प्रयत्न आहेत. महिलांच्या कौटुंबिक समस्या सोडविण्यासोबतच त्यांचे समुपदेनही केले जाते. जिल्ह्यातील तुटू पाहणारे अनेक संसार जुळविण्यासाठी  मानिनी ची भूमिका महत्वाची राहीली आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत