शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बुलडाणा जिल्ह्यात आपत्कालीन स्थितीत धान्याची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 15:06 IST

निराधार होणाºया कुटुंबांना १० किलो गहू व १० किलो तांदूळ मोफत पुरविण्याची व्यवस्था ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

बुलडाणा : अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास निराधार होणाऱ्या कुटूंबाना प्रति कुटूंब दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ मोफत पुरविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने तहसीलस्तरावर धान्याची व्यवस्था ठेवण्याच्या सुचना जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून देण्यात आल्या आहे; आपत्ती काळात धान्य वेळेवर पुरवठा होईल, असे नियोजनही करण्यात आले आहे.सध्या सर्वत्र पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी व पुराचा फटका बसत आहे. तर काही ठिकाणी केवळ रिमझिम पाऊस लागून बसलेला आहे. गेल्या २४ तासात बुलडाणा जिल्ह्यातही २५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर गत दोन दिवसामध्ये अतिवृष्टीचा इशाराही हवामान खात्याने दिलेला आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक छोट्या-मोठ्या नद्या ओव्हर फ्लो झाल्या आहेत. अतिवृष्टी व पुराचा धोका पाहता, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने खबरदारीचे पाऊच उचलले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरीत करण्याचे निर्देश राज्यभरातील जिल्हा पुरवठा कार्यालयांना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुषंगाने जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून तहसीलस्तरावर अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालिन परिस्थिती उद्भवून दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी क्षेत्र पाण्यात बुडाले असल्यास, त्यामुळे निराधार होणाºया कुटुंबांना १० किलो गहू व १० किलो तांदूळ मोफत पुरविण्याची व्यवस्था ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. परंतू अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्यानंतरच ही मदत दिली जाणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा