शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पीक विम्यासाठी एल्गार संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:32 IST

बुलडाणा : गत आठ महिन्यांपासून कृषी विभाग, जिल्हाधिकारी, कृषी मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करूनही पिक विम्याची भरपाई न मिळाल्याने एल्गार ...

बुलडाणा : गत आठ महिन्यांपासून कृषी विभाग, जिल्हाधिकारी, कृषी मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करूनही पिक विम्याची भरपाई न मिळाल्याने एल्गार संघटना आक्रमक झाली आहे़ येत्या ३१ मे पर्यंत पिक विमा न दिलयास मंत्रालयासामाेर बेमुदत उपाेषण करण्याचा इशारा एल्गार संघटनेचे प्रेसनजित पाटील यांनी दिला आहे़ या संबधीचे निवेदन एल्गार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे़

निवेदनात म्हटले आहे की, आम्ही पिक विम्याकरीता गत आठ महिन्यांपासून संघर्ष करीत आहाेत़ तहसिलदार, कृषी विभाग, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, कृषी मंत्री ना़ दादाजी भुसे, ते मुख्यमत्र्यापर्यंत पत्र पाठवून विमा देण्याची मागणी केली आहे़ ४ फेब्रुवारी २०२१ राेजी ९० हजार शेतकरी रस्त्यावर उतरुन शेतकरी खुट मोर्चा उपविभागीय कार्यालय जळगांव जामोद येथे काढला हाेता़ ना १३ हजार शेतकऱ्यांनी पिक विमा क्लेमफाम (सुचनापत्र) भरुन दिले़ तरी सुद्धा सन २०२० च्या खराप हंगामाच्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही़ काेविड महामारीमुळे आधीच शेतकरी संकटात सापडलेले आहेत़ त्यात केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ करून शेतकऱ्यांचे कंबरडे माेडले़ त्यामुळे, येत्या ३० मे पर्यंत पात्र शेतकऱ्यांना पिक विमा न मिळल्यास मुंबई मंत्रालयासमोरोल महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ३१ मे पासुन बेमुदत उपाेषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे़ या निवेदनावर एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रेसनजीत पाटील, विजय पाेहनकर यांची स्वाक्षरी आहे़