शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पीक विम्यासाठी एल्गार संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:32 IST

बुलडाणा : गत आठ महिन्यांपासून कृषी विभाग, जिल्हाधिकारी, कृषी मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करूनही पिक विम्याची भरपाई न मिळाल्याने एल्गार ...

बुलडाणा : गत आठ महिन्यांपासून कृषी विभाग, जिल्हाधिकारी, कृषी मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करूनही पिक विम्याची भरपाई न मिळाल्याने एल्गार संघटना आक्रमक झाली आहे़ येत्या ३१ मे पर्यंत पिक विमा न दिलयास मंत्रालयासामाेर बेमुदत उपाेषण करण्याचा इशारा एल्गार संघटनेचे प्रेसनजित पाटील यांनी दिला आहे़ या संबधीचे निवेदन एल्गार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे़

निवेदनात म्हटले आहे की, आम्ही पिक विम्याकरीता गत आठ महिन्यांपासून संघर्ष करीत आहाेत़ तहसिलदार, कृषी विभाग, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, कृषी मंत्री ना़ दादाजी भुसे, ते मुख्यमत्र्यापर्यंत पत्र पाठवून विमा देण्याची मागणी केली आहे़ ४ फेब्रुवारी २०२१ राेजी ९० हजार शेतकरी रस्त्यावर उतरुन शेतकरी खुट मोर्चा उपविभागीय कार्यालय जळगांव जामोद येथे काढला हाेता़ ना १३ हजार शेतकऱ्यांनी पिक विमा क्लेमफाम (सुचनापत्र) भरुन दिले़ तरी सुद्धा सन २०२० च्या खराप हंगामाच्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही़ काेविड महामारीमुळे आधीच शेतकरी संकटात सापडलेले आहेत़ त्यात केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ करून शेतकऱ्यांचे कंबरडे माेडले़ त्यामुळे, येत्या ३० मे पर्यंत पात्र शेतकऱ्यांना पिक विमा न मिळल्यास मुंबई मंत्रालयासमोरोल महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ३१ मे पासुन बेमुदत उपाेषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे़ या निवेदनावर एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रेसनजीत पाटील, विजय पाेहनकर यांची स्वाक्षरी आहे़