शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पीक विम्यासाठी एल्गार संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:32 IST

बुलडाणा : गत आठ महिन्यांपासून कृषी विभाग, जिल्हाधिकारी, कृषी मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करूनही पिक विम्याची भरपाई न मिळाल्याने एल्गार ...

बुलडाणा : गत आठ महिन्यांपासून कृषी विभाग, जिल्हाधिकारी, कृषी मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करूनही पिक विम्याची भरपाई न मिळाल्याने एल्गार संघटना आक्रमक झाली आहे़ येत्या ३१ मे पर्यंत पिक विमा न दिलयास मंत्रालयासामाेर बेमुदत उपाेषण करण्याचा इशारा एल्गार संघटनेचे प्रेसनजित पाटील यांनी दिला आहे़ या संबधीचे निवेदन एल्गार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे़

निवेदनात म्हटले आहे की, आम्ही पिक विम्याकरीता गत आठ महिन्यांपासून संघर्ष करीत आहाेत़ तहसिलदार, कृषी विभाग, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, कृषी मंत्री ना़ दादाजी भुसे, ते मुख्यमत्र्यापर्यंत पत्र पाठवून विमा देण्याची मागणी केली आहे़ ४ फेब्रुवारी २०२१ राेजी ९० हजार शेतकरी रस्त्यावर उतरुन शेतकरी खुट मोर्चा उपविभागीय कार्यालय जळगांव जामोद येथे काढला हाेता़ ना १३ हजार शेतकऱ्यांनी पिक विमा क्लेमफाम (सुचनापत्र) भरुन दिले़ तरी सुद्धा सन २०२० च्या खराप हंगामाच्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही़ काेविड महामारीमुळे आधीच शेतकरी संकटात सापडलेले आहेत़ त्यात केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ करून शेतकऱ्यांचे कंबरडे माेडले़ त्यामुळे, येत्या ३० मे पर्यंत पात्र शेतकऱ्यांना पिक विमा न मिळल्यास मुंबई मंत्रालयासमोरोल महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ३१ मे पासुन बेमुदत उपाेषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे़ या निवेदनावर एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रेसनजीत पाटील, विजय पाेहनकर यांची स्वाक्षरी आहे़